असनिये,घारपी टॉवर कार्यान्वित करा…
अन्यथा धरणे आंदोलन:भाजपा कार्यकर्ते आक्रमक;बीएसएनएल ला दिला इशारा.. ⚡बांदा ता.०२-: दुर्गम अशा असनिये व घारपी या गावांमध्ये टॉवर उभे करून रंगरंगोटी पूर्ण करून गेले वर्षभर दोन्ही टॉवर तसेच उभे करून ठेवले आहेत. याबाबत ग्रामस्थांनी वारंवार मागणी करून देखील भारत संचार निगम कडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. अखेर आज भाजपाचे पदाधिकारी श्री गुरु कल्याणकर यांच्या…
