मतदारसंघातील परिस्थिती बदलायची असेल तर मतदारांनी भाकरी पूर्ण करपून जाण्याआधी परतली पाहिजे…
राजन तेली:सावंतवाडी शहरात शहरात प्रचाराच्या बैठका संपन्न.. ⚡सावंतवाडी ता.११-:गेल्या पंधरा वर्षांत सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील असमाधानकारक झालेला विकास व प्रलंबित असलेले मूलभूत प्रश्न यामुळे या मतदार संघातील जनतेच्या पदरी निराशाच आली आहे, ही परिस्थिती बदलायची असेल तर मतदारांनी या निवडणुकीत भाकरी पूर्ण करपून जाण्याआधी परतली पाहिजे आणि हीच ती संधी आहे, असे आवाहन महाविकास आघाडीचे…
