Global Maharashtra Breaking News

मतदारसंघातील परिस्थिती बदलायची असेल तर मतदारांनी भाकरी पूर्ण करपून जाण्याआधी परतली पाहिजे…

राजन तेली:सावंतवाडी शहरात शहरात प्रचाराच्या बैठका संपन्न.. ⚡सावंतवाडी ता.११-:गेल्या पंधरा वर्षांत सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील असमाधानकारक झालेला विकास व प्रलंबित असलेले मूलभूत प्रश्न यामुळे या मतदार संघातील जनतेच्या पदरी निराशाच आली आहे, ही परिस्थिती बदलायची असेल तर मतदारांनी या निवडणुकीत भाकरी पूर्ण करपून जाण्याआधी परतली पाहिजे आणि हीच ती संधी आहे, असे आवाहन महाविकास आघाडीचे…

Read More

त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने सावंतवाडीत दीपोत्सव साजरा करा…

बबन साळगावकर: प्रत्येक घरातून किमान पाच पणत्या लावण्याची आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.११-: त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने सावंतवाडी शहरातील प्रत्येक मंदिरामध्ये नागरिकांनी दिपोत्सव साजरा करावा.त्यासाठी सर्व माता- भगिनींनी प्रत्येक घरातून किमान पाच पणत्या लावाव्यात,असे आवाहन सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्र दिले आहे.

Read More

महायुतीचे सरकार यावं ही जनतेची इच्छा…

सुलक्षणा सावंत:महायुतीचे उमेदवार नितेश राणे या मावळ्याला मोठ्या मताधिक्याने निवडून द्या.. ⚡वैभववाडी ता.११-: महायुतीचे सरकार यावं ही जनतेची इच्छा आहे. त्यासाठी या मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नितेश राणे या मावळ्याला मोठ्या मताधिक्याने निवडून द्या. असे आवाहन भाजपा प्रभारी, महिला मोर्चा संयोजिका, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा प्रमोद सावंत यांनी वैभववाडी येथे केले.वैभववाडी येथे महायुतीचे…

Read More

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे उद्या कणकवली विधानसभा मतदारसंघात…

पदाधिकारी कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन:कणकवली विधानसभा प्रमुख मनोज रावराणे यांची माहिती.. कणकवली : कणकवली विधानसभा महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ व निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय सचिव विनोद तावडे कोकण दौऱ्यावर दि. १२ नोव्हेंबर २०२४ रोजी येत आहेत. कणकवली विधानसभेतील निवडणुकीचा आढावा राष्ट्रीय सचिव विनोद तावडे, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, आ. नितेश…

Read More

स्थानिक आमदारात राजकीय इच्छाशक्ती नसल्यानेच हा मतदारसंघ पर्यटन विकासापासून वंचित…

अर्चना घारे परब; पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी केवळ एकदा संधी द्या… ⚡सावंतवाडी ता.११-: सिंधुदुर्ग जिल्ह्याला भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर होऊन 27 वर्ष झाल्यानंतर देखील या जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी कोणतेही काम येथील स्थानिक आमदाराने गेल्या 15 वर्षात केले नसल्याची जोरदार टीका अपक्ष उमेदवार अर्चना घारे परब यांनी आज केली आहे. यावेळी त्या म्हणाल्या की,…

Read More

सरमळे नांगरतास येथील बालशिवभक्तांनी साकारलेली रायगड किल्ल्याची प्रतिकृती लक्षवेधी…

⚡सावंतवाडी ता.११-: सरमळे नांगरतास येथील बालशिवभक्तांनी साकारलेली रायगड किल्ल्याची प्रतिकृती लक्षवेधी ठरली असून या विद्यार्थ्यानी दिवाळी सुट्टीत मातीचा आकर्षक किल्ला बनवून दिवाळीची सुट्टी खऱ्या अर्थाने सार्थकी लावली.यावेळी या मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसह मिरवणूक काढली त्यानंतर या मूर्तीचे गडावर पूजन करण्यात आले. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे निवृत्त उपनिरीक्षक उत्तम शंकर गावडे यांच्याहस्ते या रायगड किल्ल्याच्या…

Read More

‘प्रागतिक चळवळीचे प्रवर्तक’ ग्रंथास ‘कोमसाप’चा पुरस्कार…

कणकवली : शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक डॉ. सोमनाथ दत्तात्रय कदम यांच्या प्रा. सोमनाथ कदम ‘प्रागतिक चळवळीचे प्रवर्तक’ या ग्रंथास कोकण मराठी साहित्य परिषदेच्यावतीने देण्यात येणारा प्रभाकर पाध्ये स्मृती साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रा. सोमनाथ कदम यांनी गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, महंमद पैगंबर, – चार्वाक, संत कबीर, गुरु रविदास, – बसवेश्वर, चक्रधर…

Read More

दीपक केसरकर राज्यात १ नंबरचे मताधिक्य मिळविणार…

अशोक दळवी:राजन तेली जनतेने वारंवार नाकारलेले उमेदवार… ⚡सावंतवाडी ता.११-: ही निवडणूक वाईट प्रवृत्ती विरुद्ध कर्तुत्वान कार्यसम्राट जनसेवक अशीच होत आहे. जनतेने वारंवार नाकारलेले पुन्हा निवडणूक लढवीत आहेत. के सरकारने गेल्या पाच वर्षात अडीच हजार कोटी रुपयांचा निधी मतदार संघासाठी आणला. त्यांचे कार्य, विनयशीलता, महायुतीची भक्कम साथ, माजी मुख्यमंत्री न खासदार नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र…

Read More

भाजप आंबोली मंडल उपाध्यक्षपदी सुभाष राऊळ यांची नियुक्ती…

⚡सावंतवाडी ता.११-: भारतीय जनता पार्टी आंबोली मंडल उपाध्यक्षपदी सुभाष राऊळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची नियुक्तीपत्र आमदार नितेश राणे यांच्या हस्ते देण्यात आला आहे. त्यांच्या या नियुक्ती बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Read More

पंधरा वर्षे आमदार असलेल्या दीपक केसरकरांनी दिव्यांग बांधवांसाठी काय केले…?

स्वप्निल लातये:मतामाठी भावनिक राजकारण करताय त्याला दिव्यांग बांधव कधीच बळी पडणार नाही… ⚡सावंतवाडी ता.११-: गेले पंधरा वर्षे आमदार असलेल्या दीपक केसरकरांनी दिव्यांग बांधवांसाठी काय केले? कोणती सेवा दिली? असा सवाल स्वराज्य दिव्यांग संघटना अध्यक्ष स्वप्निल लातये यांनी केला आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे. त्यात असे म्हटले आहे की आमदार दीपक केसरकर तुम्ही पंधरा वर्षात…

Read More
You cannot copy content of this page