केसरकरांना काही गावातून जनतेने परतून लावलं; त्यामुळे त्यांचा पराभव हा आता जग जाहीर…
अर्चना घारे: २००९ मध्ये राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार असताना प्रवीण भोसले यांनी बंडखोरी का केली..? तर राजन तेलींना देवेंद्र फडणवीस यांनीच महाविकास आघाडी मधून उभ केलय.. ⚡सावंतवाडी ता.१४-: सावंतवाडी मतदारसंघात दीपक केसरकर यांच्याबाबत प्रचंड नाराजी असून, गावागावातून लोक त्यांना परतवून लावत आहेत.त्यामुळे आता दीपक केसरकर यांनी कितीही धनशक्तीचा वापर केला तरी केसरकरांचा पराभव निश्चित आहे. अशी…
