Global Maharashtra Breaking News

केसरकरांना काही गावातून जनतेने परतून लावलं; त्यामुळे त्यांचा पराभव हा आता जग जाहीर…

अर्चना घारे: २००९ मध्ये राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार असताना प्रवीण भोसले यांनी बंडखोरी का केली..? तर राजन तेलींना देवेंद्र फडणवीस यांनीच महाविकास आघाडी मधून उभ केलय.. ⚡सावंतवाडी ता.१४-: सावंतवाडी मतदारसंघात दीपक केसरकर यांच्याबाबत प्रचंड नाराजी असून, गावागावातून लोक त्यांना परतवून लावत आहेत.त्यामुळे आता दीपक केसरकर यांनी कितीही धनशक्तीचा वापर केला तरी केसरकरांचा पराभव निश्चित आहे. अशी…

Read More

मराठा समाजाला न्याय देईल अशा योग्य सक्षम उमेदवाराला मतदान करा…

सीताराम गावडे:मराठा समाजाने आपले बहुमुल्य मत वाया न घालवता योग्य उमेदवाराला मतदान करा.. सावंतवाडी दि.१४ नोव्हेंबर( प्रतिनिधी)मराठा समाज प्रत्येक पक्षात विखुरलेला आहे किंबहुना पक्षाचे नेतृत्व करत आहे. त्यामुळे कोणाचीच मने दुखावली जाऊ नयेत यासाठी सकल मराठा समाज बंधु भगिनींनो आपल्याला योग्य वाटेल, जो समाजाला न्याय देईल,अशा सक्षम उमेदवाराला मतदान करावे. मराठा समाज योग्य उमेदवाराला मतदान…

Read More

लोकसभेत जे झालं ते झाले आता विधानसभा निवडणुकीत मात्र तसे होता कामा नये…

उद्धव ठाकरे:शिवसेना म्हणजे कोकण, हे नाते आजपर्यंत कोणी तोडू शकले नाही, आणि आताही कोणी तोडू शकणार नाही… ⚡मालवण ता.१३-: लोकसभेत जे झालं ते झाले आता विधानसभा निवडणुकीत मात्र तसे होता कामा नये याची दक्षता घ्या नाहींतर आता तुम्ही चुकलात तर गुंडांचे राज्य येऊन तुम्हाला दोन्ही पोर खांद्यावर आणि बाप डोक्यावर घेऊन लाचार होऊन चालावं लागेलअशी…

Read More

मालवण कुडाळचा विकास प्रामाणिकपणे व भ्रष्टाचार मुक्त केला…

वैभव नाईक: उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार.. ⚡मालवण ता.१३-: कणकवली, सावंतवाडी मतदार संघापेक्षा कुडाळ मालवण मतदार संघाचा विकास हा प्रामाणिकपणे, भ्रष्टाचार मुक्त झाला आहे. आपल्या मतदारांचा कुठेही अपमान होईल. त्यांची मान खाली जाईल असा एकही प्रसंग होऊ दिला नाही. अनेकांनी गद्दारी केली मात्र मी मतदारांशी, शिवसेनेशी गद्दारी केली नाही आणि कधीही…

Read More

शहरातील व्यापारी आणि स्टॉलधारकांच्या समस्यांचा आवाज विधानसभेत उठवू करू…

राजन तेली: शहरातील नागरिकांशी साधला संवाद… ⚡सावंतवाडी,ता.१३-: शहरातील व्यापारी आणि स्टॉलधारकांच्या समस्यांची आपल्याला जाणीव आहे. त्यासंदर्भात विधानसभेत आवाज उठवू आणि मागण्यांचा पाठपुरावा करू. अशी ग्वाही सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांनी दिली. श्री तेली यांनी महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांसमवेत शहरातील व्यापाऱ्यांशि आणि यावेळी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर,…

Read More

काजू प्रकल्पाबाबत ब्राझीलशी बोलणी …

दीपक केसरकर: .आडाळी एमआयडीसी लगेच सुरु करायला कुणाकडेच जादूची कांडी नाही.. ⚡दोडामार्ग ता.१३-: दोडामार्ग हा काजूचा तालुका आहे. या तालुक्यात काजूवर आधारित प्रकल्प यावेत यासाठी ब्राझील सरकारशी बोलणी सुरु आहे, अशी माहिती महायुतीचे उमेदवार तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. ते म्हणाले,तालुक्याचा विकास निश्चित आहे.त्याबद्दल शंका बाळगण्याचे कारण नाही.तालुक्यातील रस्ते हे विकासाची नांदी आहे….

Read More

नितेश राणे यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 16 नोव्हेंबरला कणकवलीत जाहीर सभा…

कणकवली ता.१३-: कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ भाजपनेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची १६ नोव्हेंबर रोजी कणकवलीत जाहीर सभा होणार आहे. १६ रोजी दुपारी १ वा. येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या पटांगणावर ही सभा होणार असून यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी…

Read More

महाराष्‍ट्रद्रोहींना सिंधुदुर्गातील जनतेने थारा देऊ नये…

इथले महाराष्‍ट्रद्रोही बापलेक गुजरातची चाकरी करताहेत:उद्धव ठाकरेंनी साधला राणेंवर निशाणा.. कणकवली : सिंधुदुर्गातील बापलेक हे महाराष्‍ट्रद्रोही आहेत. भाजपची पर्यायाने गुजरातची चाकरी करून ते इथले उद्योग गुजरातला नेण्यासाठी हातभार लावत आहेत. अशा महाराष्‍ट्रद्रोहींना सिंधुदुर्गातील जनतेने थारा देऊ नये असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केले. तर छत्रपतींचा पुतळा पडल्‍यानंतर चांगलं काही तरी होईल असं…

Read More

युवकांची साथ आपल्यालाच मतपेटीतून विशालमय होणार…

विशाल परब:श्री देव बांदेश्वर भूमिका मंदिरात श्रीफळ ठेऊन प्रचाराची सुरुवात.. ⚡बांदा ता.१३-: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात प्रचंड बेरोजगारी आहे. येथील आरोग्याचा प्रश्न देखील गंभीर आहे. युवकांना आपल्याच गावात रोजगार तसेच उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा निर्माण करून देण्यात येणार आहेत. युवकांची साथ ही आपल्यालाच असून मतपेटी ही विशालमय होणार आहे. येथील जनता सुज्ञ असून यावेळी निश्चितच बदल…

Read More

आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आचरा- हिर्लेवाडीतील युवकांनी हाती घेतली मशाल…

मालवण दि प्रतिनिधीकुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मालवण तालुक्यातील आचरा- हिर्लेवाडी गावामधील युवकांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करून मशाल हाती घेतली आहे. आचरा गावाचा विकास आमदार वैभव नाईक यांच्याच माध्यमातून झाला असून उर्वरित विकास कामे देखील पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्या युवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश केला…

Read More
You cannot copy content of this page