आई-वडिलांना विसरू नका…
भालचंद्र गोसावी:नाथपंथी गोसावी समाज ऐक्यवर्धक मंडळाचे स्नेहसंमेलन;समाजाच्या लोगोचे अनावरण.. ⚡कुडाळ ता.२५-: समाजाच्या प्रवाहात वाटचाल करताना सर्वांचे योगदान महत्त्वाचे आहे विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांना विसरू नये त्यांची सेवा करणे महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन नाथपंथी गोसावी समाज ऐक्यवर्धक मंडळ जिल्हाध्यक्ष भालचंद्र गोसावी यांनी आज विद्यार्थी गुणगौरव स्नेहमेळाव्यात केलेनाथपंथी गोसावी समाज ऐक्यवर्धक मंडळ सिंधुदुर्गच्या वतीने समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव स्नेहमेळावा…
