जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत दिक्षा, दिक्षिता प्रथम…
⚡वेंगुर्ला ता.२१-: वेंगुर्ला नगरवाचनालयातर्फे घेण्यात आलेल्या मनोहर भांडारकर वक्तृत्व स्पर्धेत दिक्षा मराळ तर आरोसकर वक्तृत्व स्पर्धेत दिक्षिता मातोंडकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
⚡वेंगुर्ला ता.२१-: वेंगुर्ला नगरवाचनालयातर्फे घेण्यात आलेल्या मनोहर भांडारकर वक्तृत्व स्पर्धेत दिक्षा मराळ तर आरोसकर वक्तृत्व स्पर्धेत दिक्षिता मातोंडकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
⚡वेंगुर्ला ता.२१-: तुळस भजनप्रेमीतर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निमंत्रित संगीत भजन स्पर्धेत वालावल येथील श्री लक्ष्मीनारायण प्रासादिक भजन मंडळाने पहिला क्रमांक पटकाविला.
डॉ.कशाळीकर:वेंगुर्ला संस्थेतर्फे जाहीर झालेल्या विविध पुरस्कारांचे वितरण सोहळा संपन्न.. ⚡वेंगुर्ला ता.२१-: संगणकाचा वापर आणि त्यात होणारी संशोधने याचा विचार करता आगामी २५ वर्षात वाचनालयातील पुस्तके पेनड्राइव्हमध्ये संग्रहीत केली जातील. सर्वसामान्य व्यक्त ही मोबाईल किवा संगणकाच्या आधारे घरबसल्या वाचन करतील किवा ऐकतील. त्यामुळे वाचनालयातील वाचकांची संख्या कमी हात आहे. त्यासाठी वाचनालयाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा व…
⚡सावंतवाडी ता.२१-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे बुधवार दि.15/1/2025 रोजी खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. एकुण 36 स्टाॅल्स महाविद्यालयाच्या वतीने ऊपलब्द करुन देण्यात आले होते.यामध्येमोदक, खरवस, अळुवड्या,घावणे उसळ, आंबोळी, कोंबडी वडे, कोकम सरबत, सोलकढी, प्रॉन्स, चिकन असे विविध मालवणी पदार्थ विद्यार्थ्यानी तयार केले होते.या खाद्य महोत्सवाचे उद्घाटन…
वेंगुर्ला: सावंतवाडी तालुक्यातील आजगाव – सावरदेव येथे दुपारी २ च्या सुमारास डंपर पलटी होऊन रेडी- नागोळेवाडी येथील ३० वर्षीय संदीप सखाराम कृष्णाजी याचा मृत्यू झाला. याबाबत वेंगुर्ले पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, वेंगुर्ला तालुक्यातील रेडी येथुन साटेली मायनींग कडे संदीप कृष्णाजी हा डंपर घेऊन जात असताना आजगाव सावरदेव…
ठाकरे शिवसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.. सिंधुदुर्गनगरी ता २०करूळ घाट वाहतुकीस बंद असल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या घाटातील एकरी वाहतूक येत्या आठ दिवसात सुरू करा. या मागणीसह विविध प्रश्नांकडे आज माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. करूळ घाटातील रस्त्याचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. मात्र ते मंद गतीने सुरू असल्याने मोठी…
बचतगटाच्या माध्यमातून जल जीवन मिशनसाठी केलेल्या कामाची घेतली दखल.. सिंधुदुर्गनगरी ता २०बचत गटाच्या माध्यमातून जलजीवन मिशन अंतर्गत विशेष कार्य केल्याबद्दल वेंगुर्ला म्हापण येथील श्रीम सुजाता बाळकृष्ण गोसावी यांना जल शक्ती मंत्रालय नवी दिल्ली यांच्या माध्यमातुन नवी दिल्ली येथे आयोजित दिनांक २३ ते २६ जानेवारी २०२५ प्रजासत्ताक दिन सोहळ्याकरीता विशेष निमत्रित करण्यात आले आहे. अशी माहिती…
उद्योजकता वाढीसाठी केले जाणार एकत्रित प्रयत्न…. ⚡सावंतवाडी ता२०-: यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र या दोन संस्थांमध्ये उद्योजकता वाढीसाठी एका महत्वपूर्ण सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. विद्यार्थ्यांमध्ये उद्यमी वृत्ती वाढवणे व स्वयंरोजगाराला चालना देणे हे या कराराचे मुख्य उद्दिष्ट आहे. याकरिता दोन्ही संस्था एकत्रितपणे उपक्रम राबवतील. यामध्ये उद्योजकता विकास कार्यशाळा, व्याख्यानमाला,…
⚡सावंतवाडी ता.२०-: मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावरून कोकण रेल्वे मार्गावर नेहमीसाठी वसई सावंतवाडी पॅसेंजर सुरू करण्यासाठी ह्या प्रवासी संघटनेची स्थापना करण्यात आली. प्रवासी संघटनेची सर्वसाधारण सभा व कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधू दंडवते साहेब यांचा जन्मशताब्दी सोहळा समारोप रविवार दिनांक १९ जाने. २०२५ रोजी सायं. ३.३० वा. राजा शिवाजी विद्यालय नालासोपारा या ठिकाणी पार पडला. यावेळी…
पालकमंत्री नितेश राणे:कायदा व सुव्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य;दरडोई उत्पन्न वाढविणार.. ⚡सिंधुदुर्ग दि.२०-: जिल्ह्यातील नागरिकांच्या आणि विशेषत: महिलांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य राहणार आहे. आपला जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने पर्यटनाला चालना देण्याबरोबरच रोजगारावाढीसाठी देखील प्रयत्न करणार. प्रत्येक विभाग हा जनतेच्या सेवेसाठी तत्पर असणे आवश्यक आहे. जनतेची कामे वेळेत पूर्ण होणे अपेक्षित असल्याने सामान्य नागरिकांना कामासाठी कार्यालयात चकरा माराव्या…