सिंधुदुर्गात पुरस्थिती निर्माणच होऊ नये हे उद्दिष्ट ठेवून गाळमुक्त नदी उपक्रम राबविला जातोय…
पालकमंत्री ना. नितेश राणे:मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत गाळमुक्त नदी उपक्रमाचा शुभारंभ.. ⚡कणकवली ता.०१-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन ठिकाणं आम्ही गाळ काढण्यासाठी निवडली आहेत. त्यातील हे पहिले जाणवली नदी ठिकाण आहे. येणाऱ्या १५ मे पर्यंत चार टप्प्यात गाळ काढण्यात येईल. तसेच येत्या काही दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा, कुडाळसह अन्य…
