वायरी भूतनाथ येथे वीज कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वाटप करून सन्मान…
उद्योजक केदार झाड यांचा उपक्रम… ⚡मालवण ता.२९-:पावसाळी कालावधील विजेची समस्या सतत भेडसावत असते. अनेकं ठिकाणी तारा तुटणे, लाइनवर झाड कोसळले अशा घटना घडत असतात. गावात विजेची कोणतीही समस्या उद्भभवल्यावर गावातील वायरमन पावसाची तमा न बाळगता तात्काळ धावून येतात आणि विजेची समस्या दूर करतात. अशा वीज कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्याच्या हेतूने उद्योजक केदार झाड यांच्याकडून वीजकर्मचार्यांना रेनकोट…
