जीवन असणारे पाणी गुणवत्तापूर्वक नसल्यास आरोग्याला हानी…
अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संदेश कांबळे.. ओरोस ता १४पाणी हे जिवन आहे. मात्र हे पिण्याचे पाणी गुणवत्ता पुर्वक नसेल तर आरोग्याची हानी होऊ शकते. असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदेश काबंळे यांनी केले.जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता कार्यशाळा पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात…
