नागरिकांनी आपल्या कर्तव्यांकडे लक्ष देणे गरजेचे…
जिल्हाधिकारी अनिल पाटील.. कणकवली : शासन म्हणून काम करत असताना ग्राहकांसाठी खूप कायदे अमलात आले आहेत. सर्व नागरिकांना आपले हक्क आणि अधिकार माहिती आहे. मात्र कर्तव्य माहिती आहे की नाही हे पडताळ पाहिजे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या कर्तव्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जनतेसाठी असलेल्या योजनांचा सर्वांनी लाभ घेतला पाहिजे. आपण सेवा घेताना ती पार पाडतो की…
