Headlines

Global Maharashtra Breaking News

नेरूर चव्हाट्यावर भरला विद्यार्थ्यांचा गावठी बाजार…

कलेश्वर विद्यामंदिरचा उपक्रम:रुपेश पावसकर यांच्या हस्ते उद्घाटन.. कुडाळ : कलेश्वर विद्यामंदिर नेरूर यांच्या वतीने चव्हाटा येथे बुधवारी गावठी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.बाजारात विविध रानभाज्या तसेच पारंपरिक खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. या बाजाराचे खास वैशिष्ट्य म्हणजे सर्व विक्रीचे काम शाळेतील…

Read More

गावातील रानभाज्या आरोग्य जपतात – सौ अर्चना बंगे

कुडाळ : गावातील रानभाज्या ह्या आरोग्य जपतात. त्याच बरोबर गावातील आपले अस्तित्व जपतात, असे प्रतिपादन शिवसेनेच्या उध्दव ठाकरे पक्षाच्या पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांनी नेरुर येथे केले.नेरूर येथे आयोजित रानभाज्या महोत्सव कार्यक्रमात त्या बोलत होत्या.सौ बंगे म्हणाल्या रान भाज्या ही संकल्पना नेरुर येथील रानमाणुस राजा शृंगारे यांच्या संकल्पनेतून निर्माण झाली. म्हणूनच आज कुडाळ…

Read More

देवबागच्या सागर सारंग यांना राज्यस्तरीय ‘नृत्यजीत पुरस्कार-२०२६’

नृत्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल पुण्यात राज्यस्तरीय सन्मान कुडाळ : राज्यस्तरीय कर्तुत्ववान पुरस्कार सन्मान सोहळा २०२६ अंतर्गत नृत्यजीत या राज्यस्तरीय पुरस्काराने मालवण तालुक्यातील देवबाग तारकर्ली येथील नृत्य दिग्दर्शक सागर दिनकर सारंग यांना पुणे येथे सन्मानित करण्यात आले. जनकल्याण बहुउद्देशीय फाउंडेशन, पुणे आणि आशुतोष डान्स स्टुडिओज् यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.  नृत्य दिग्दर्शक…

Read More

दिल्लीतील घडामोडींवर कुडाळात भाजप आक्रमक…

मानवी साखळीतून व्यक्त केला मोदी सरकारला पाठिंबा: घोषणांनी परिसर दणाणला.. कुडाळ : सध्या दिल्लीमध्ये जंतर मंतर वर सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकारला समर्थन देण्यासाठी गुरुवारी सकाळी कुडाळ तालुका भारतीय जनता पक्षाने एकजूट दाखवत जोरदार घोषणाबाजी केली. येथील भाजप कार्यालयासमोर पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मानवी साखळी करून मोदी सरकारने घेतलेल्या भूमिकेला आपले समर्थन दिले….

Read More

सीएससी केंद्रांच्या निष्काळजीपणामुळे २२०० शेतकरी आंबा-काजू पीक विम्यापासून वंचित

माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदाच्या आंबा आणि काजू फळपीक विम्याची रक्कम अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली असली, तरी सीएससी (कॉमन सर्व्हिस सेंटर) केंद्रांच्या कथित गलथान कारभारामुळे जिल्ह्यातील सुमारे २,२०० शेतकरी अद्याप विमा रकमेपासून वंचित असल्याचे उघड झाले आहे. या शेतकऱ्यांची सुमारे चार ते साडेचार कोटी रुपयांची विमा…

Read More

दोडामार्ग मनसे शहराध्यक्षपदी मधुसूदन (दादा) खांबल यांची नियुक्ती…

⚡दोडामार्ग ता.२३-:महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या मान्यतेने तसेच पक्षाचे नेते शिरीषजी सावंत, संदीपजी दळवी आणि गजाननजी राणे यांच्या परवानगीनंतर दोडामार्ग शहराच्या प्रभारी शहराध्यक्षपदी मधुसूदन (दादा) खांबल यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा करण्यात आली.नियुक्ती जाहीर होताच मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मधुसूदन (दादा) खांबल यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पक्ष संघटना…

Read More

प्रतिपंढरपूर श्री विठ्ठल मंदिरातील हरिनाम वीणा सप्ताहाची आज सांगता…

नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांचा विठ्ठल सेवेत सहभाग.. ⚡सावंतवाडी, ता. २३-:सावंतवाडी येथील प्रतिपंढरपूर श्री विठ्ठल मंदिरात दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या हरिनाम वीणा सप्ताहाची आज सांगता होत आहे. सप्ताहानिमित्त मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहादरम्यान दररोज वारकरी भजन, हरिनाम…

Read More

भुईबावडा गावठाणवाडीतील सौ. अश्विनी मोरे यांचे दुःखद निधन…

⚡वैभववाडी ता.२३-: भुईबावडा गावठाण वाडी येथील रहिवाशी सौ अश्विनी अरविंद मोरे वय वर्षे 47 यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या निदनाने भुईबावडा गावठणवाडी परिसरात हळूहळू व्यक्त होत आहे. सौ अश्विनी मोरे या मन मिळावू प्रेमळ व सुस्वभावी स्वभावाच्या म्हणून त्या परिचित होत्या सामाजिक कार्यकर्ते अरविंद मोरे यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती दोन…

Read More

ना. नितेश राणे यांच्या पुढाकारामुळे राज्यात रोजगारनिर्मितीला मिळणार मोठी चालना…

मत्स्य विभागात होणार २५४ सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी पदांची भरती:मत्स्य विभागाचे कामकाज होणार वेगवान; किनारपट्टी विकासाला मिळणार अधिक गती.. ⚡मुंबई दि.२३-: राज्याचे मत्स्य व्यवसाय तथा बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी मत्स्य विभागासाठी नवीन आकृतीबंध लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यामुळे मत्स्य विभागात मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ वाढीचा मार्ग मोकळा झाला असून राज्यात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीलाही…

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जाणवली येथे वृक्षारोपण

कणकवली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने मुंबई-गोवा महामार्गावरील जाणवली (ता. कणकवली) येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले असून लावलेल्या प्रत्येक रोपाला संरक्षणासाठी ट्री गार्डही बसविण्यात आले. यावेळी भाजयुमोचे रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अॅड. मिलिंद नांदगावकर (K M…

Read More
You cannot copy content of this page