Global Maharashtra Breaking News

भरत गोगावलेंनी जाहीर माफी न मागितल्यास शिवसेना कार्यालयासमोर तिरडी आंदोलन करू…

महेश सारंग:भाजपची ताकद जिल्ह्यात मोठी आहे आहे, त्यामुळे स्थानिक निवडणुका कार्यकर्ते स्वबळावर लढ्यास इच्छुक आहेत.. सावंतवाडी : कुडाळ येथील शिवसेनेचा कार्यकर्ता मेळाव्यात मंत्री भरत गोगावले यांनी माजी मुख्यमंत्री, भाजपचे खास. नारायण राणे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यामुळे भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज झालेत. येत्या आठ दिवसांत त्यांनी जाहीर माफी न मागितल्यास शिवसेना कार्यालयासमोर तिरडी आंदोलन…

Read More

शालेय गटात मैथिली कदम, खुल्या गटात शिदलाळे प्रथम…

⚡कणकवली ता.२९-: कणकवली तालुका विकास ग्रामोद्योग सोसायटी यांच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा-२०२५ चा निकाल जाहीर झाला आहे. या स्पर्धेतील शालेय गटातून शिवडाव हायस्कूलमधील मैथिली मिलिंद कदम तर खुल्या गटातून आंबोली येथील आर.एस. शिदलाळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. विजयी स्पर्धकांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह असे बक्षीस देण्यात येणार आहे. नवउद्योजक घडविण्याच्या उद्देशाने कणकवली तालुका विकास ग्रामोद्योग…

Read More

आंबोली बचाव कार्याला बळकटी,सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुपला आपत्कालीन बचाव साहित्याचे वाटप…

सरपंच सौ सावित्री पालेकर यांनी पालकमंत्री नितेश राणे व आमदार दीपक केसरकर यांचे मानले आभार.. ⚡आंबोली ता.२९-: सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात गेली अनेक वर्षे शोध व बचाव कार्य करून अपघातग्रस्त आणि प्रशासनाला मोलाचे सहकार्य करणाऱ्या सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुप, आंबोली-सांगेली च्या सदस्यांना आपत्कालीन बचाव साहित्याचे वाटप करण्यात आले. आंबोलीच्या सरपंच सौ. सावित्री पालेकर यांनी याबाबत मा….

Read More

कुडाळमधील गणेश घाट रस्त्याच्या निकृष्ट कामाला जबाबदार कोण…?

मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा सवाल:आमदार निलेश राणे निकृष्ट कामांची जबाबदारी घेणार का..? ⚡कुडाळ ता.२९-: कुडाळ व मालवण तालुक्यात वारंवार होणाऱ्या निकृष्ट विकास कामांना सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची साथ असल्याचा आरोप मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केला आहे. कुडाळ शहरातील गणेश घाट रस्ता निकृष्ट झाला असून या कामाला जबाबदार कोण ? स्वतःच्या कार्यकर्त्यांकरवी…

Read More

डिसेंबर-जानेवारीत राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन…

कुडाळमध्ये खो खो राज्यस्तरीय पंच परीक्षेचे उद्घाटन.. ⚡कुडाळ ता.२९-: कुडाळ येथे खो खो विश्वचषक स्पर्धा आयोजीत केली, त्याचबरोबर देशपातळीवर होणारी खो खो लिग स्पर्धा देखील लोकप्रिय होत आहे. अशावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागात अगदी तळागाळात खो-खो खेळ वाढवण्याची जबाबदारी आता आपणा सर्वांची आहे. मी तुमच्या सोबतच आहे. हे शिवधनुष्य आपण सर्वांच्या सोबतीने समर्थपणे पेलू असा…

Read More

पाट हायस्कूलच्या कलाकारांचे निवती पोलीस स्टेशन कडून कौतुक…

‘नशामुक्ती वॉल’ ठरली लक्षणीय.. ⚡कुडाळ ता.२९-: अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्ताने पाट हायस्कुलने चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत सहभागी होऊन बक्षिसे मिळविलेल्या हायस्कुलच्या मुलांचे निवती पोलीस ठाण्याच्या वतीने कौतुक करण्यात आले. या चित्रांचे ‘नशामुक्ती’ वॉल या नावाने पोलीस ठाण्यात भरविण्यात आलेले प्रदर्शन लक्षणीय ठरले.अमली पदार्थ मोहीम राबविताना पाट हायस्कूलमध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात…

Read More

पाट हायस्कूलला “वाॅटर फिल्टर प्रदान…

सांस्कृतिक कला व शिक्षण विकास समितीचा पुढाकार.. ⚡कुडाळ ता.२९-: राजर्षी शाहू महाराज जयंती व महाकवी कालिदास दिनाचे औचित्य साधून एस् .के .पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी ,पाट संचलित एस्. एल्. देसाई विद्यालय तथा कै. डॉ.विलासराव देसाई कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय व कै. राधाबाई सामंत इंग्लिश मीडियम स्कूलला सावंतवाडी येथील सांस्कृतिक कला शिक्षण विकास समितीतर्फे…

Read More

बांदा केंद्र शाळेत रेबीज रोगाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन…

⚡बांदा ता.२९-: गंभीर अशा संसर्गजन्य समजल्या जाणाऱ्या रेबीज रोगाबाबत पीए श्री बांदा नं.१केंद्रशाळेत शाळा व्यवस्थापन समिती व वर्ल्डवाईड वेटेरीनरी सर्हीस यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रत्नाकर आगलावे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या मार्गदर्शन वर्गात रेबीज मिशन बाबत अमित नाईक व वसंत तावडे यांनी विद्यार्थ्यांना पाळीव प्राण्यांची काळजी…

Read More

कोकणात शिंदेंची शिवसेनाच नंबर वन !

निवडणुकीत 70 टक्के जागांवर दावा:शिवसेनेच्या पक्ष मेळाव्यातील सूर.. ⚡कुडाळ ता.२८-: कोकणात शिंदेंची शिवसेनाच एक नंबरला असल्याचा सूर आजच्या शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसेनेच्या दोन मंत्री आणि दोन आमदारांकडून ऐकायला मिळाला. मंत्री उदय सामंत यांनी तर दोन आमदारांसह जिल्ह्यात शिवसेना एक नंबर असल्याने आगामी निवडणुकीत 70 टक्के जागांवर आपला दावा आहे. त्यामुळे महायुतीत कमीतकमी तेवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत…

Read More

सरकारच्या जनकल्याणकारी योजना तळागळातील जनतेपर्यत पोहचवा…

आमदार निलेश राणे:मालवण पंचायत समिती महा आवास अभियान तालुकास्तरीय पुरस्कारांचे वितरण ⚡मालवण ता.२८-:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रसरकार आणि राज्यातील महायुती सरकार हे सर्वासामान्य जनतेचे सरकार आहे. विकासनिधी सोबत हजारो कोटी निधी जनकल्याणकारी योजनांसाठी मंजूर होत आहे. या योजना तळागळातील जनतेपर्यत पोहचत असताना कोणीही पात्र लाभार्थी वंचित राहता नये. याकडे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांचे लक्ष…

Read More
You cannot copy content of this page