सत्ताधाऱ्यांनी पाण्याचे राजकारण न करता शहरातील नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी द्यावे
*काँग्रेस तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी यांची मागणी *ð«सावंतवाडी दि.१५-:* सत्ताधाऱ्यांनी पाण्याचे राजकारण न करता, चोवीस तास पाणी मिळेल, या आशेवर असलेल्या सावंतवाडी शहरातील नागरिकांना किमान मुबलक प्रमाणात पाणी द्यावे, अशी मागणी सावंतवाडी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी यांनी प्रसिद्धीपत्रकातून केली आहे. दरम्यान सावंतवाडी शहरात व्यवसाय करणाऱ्या मिनी टेम्पो चालक मालकांनी घेतलेल्या भूमिकेला काँग्रेसतर्फे आमचा पाठिंबा…
