Global Maharashtra Breaking News

आचिर्णे उपकेंद्रात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ..

*💫वैभववाडी दि.१५-:* कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा आचिर्णे उपकेंद्रात पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लसीकरणन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.आचिर्णे येथे लसीकरण केंद्र सुरू होण्यासाठी अतुल रावराणे यांनी मागणी केली होती. त्यांच्या मागणीनुसार शुक्रवारी आचिर्णे उपकेद्रांमध्ये लसीकरणचा पालकमंत्र्यांनी शुभारंभ केला. लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी मंडप व २५ खुर्च्यांची सोय करावी,सर्व लसीकरण केंद्रावर प्राथमिक सुविधा उपलब्ध असाव्यात. नागरिकांची गैरसोय…

Read More

चौके प्रा.आ. केंद्रासाठी दिलेल्या नवीन रुग्णवाहिकेचे आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत लोकार्पण…

*💫मालवण दि १५-:* आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतुन चौके प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली असून आज या रुग्णवाहिकेचे लोकार्पण आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आले. चौके प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन रुग्णवाहिका देण्याची मागणी करण्यात आली होती. आ. वैभव नाईक यांनी याची दखल घेऊन हि मागणी पूर्ण केली आहे. त्यामुळे रूग्णांना याचा…

Read More

आंबोलीत गडगडाटासह मुसळधार पाऊस

*ग्रामस्थांची उडाली तारांबळ* *💫आंबोली दि.१५-:* परिसरात ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याच्या वारा सह मुसळधार पाऊस बरसला. संपूर्ण एप्रिल आणि मे महिन्यात यावर्षी दुपारनंतर २ दिवस आड पाऊस पडतो. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडत आहे. सरपण भरणे,पावसाळ्याची झडपे,पूर्वतयारी सुरुवात झाली आहे. या वर्षी कोरोना मुळे आधीच गांजवलेल्या लोकांना पावसानेही धक्का दिला. त्यामुळे कही खुशी कही गम असाच नुर दिसत…

Read More

किनारपट्टी भागातील नागरिकांनी सहकार्य करावे

तौक्ति वादळाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंत यांचे आवाहन *💫सिंधुदुर्गनगरी दि.१५-:* एका बाजूने कोरोनाचा कहर सुरू आहे. त्यातच तौक्ती वादळ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उंबरठ्यावर आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले असून वेंगुर्ले मालवण आणि देवगड तालुक्यातील किनारपट्टी भागातल्या नागरिक आणि मच्छीमारांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे

Read More

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ११३ रूग्ण सापडले

शहरात १८ तर ग्रामीणात ९५ *💫सावंतवाडी दि.१४-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन ११३ रुग्ण सापडले असून, शहरात १८ तर ग्रामीण भागात ९५ रुग्ण सापडले आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात सालईवाडा ३, सबनिसवाडा ३, सावंतवाडी डेपो १, सावंतवाडी ११ तर ग्रामीण भागात आरोंदा 6, सावर्जुवे १, भटपावणी ७, तळवणे…

Read More

*कुडाळ येथे ब्रिजा आणि डंपर मध्ये भीषण अपघात

*कार चालक गंभीर जख्मी; कुडाळ ग्रामीण रुग्णालयात केले दाखल* *💫कुडाळ दि.१५-:* कुडाळ एम आय डी सी मोरेश्वर हॉटेल समोर एका ब्रिजा कार आणि डंपर यात भीषण अपघात झाला असून, या अपघातात कार चालक गंभीर जख्मी झाला आहे. आज सायंकाळी ५:३० चा सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघाताची तीव्रता अधिक भीषण होती. या अपघातात गंभीर…

Read More

नेमळेत पाईपलाईनचे काम करताना कामगार ठार

नेमळेतील दुर्घटना ; क्रेनचे चाक अंगावरून गेल्याने अपघात सावंतवाडी – नेमळे येथे पाईपलाईन चे काम करत असताना घडलेल्या अपघातात एक कामगार जागीच ठार झाला आहे. विशाल सुरेंद्र शर्मा असे त्या इस्माचे नाव असून तो मूळचा बिहार चा रहिवासी असून, सद्य स्थितीत तो सावंतवाडी तालुक्यात राहत होता. याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित कामगार हा पाईप…

Read More

जिल्ह्यात आज आणखी ४३२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१५-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण १४ हजार १३९ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५,हजार ७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ४३२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

राजन तेलीचा खरा मुखवटा जनता ओळखून

सेनेच्या रूपेश राऊळ यांचा आरोप सावंतवाडी दि.१५ मे (प्रतिनिधी) मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या पासून सत्ताधारी पक्षाचे सर्व नेते, पालकमंत्री शिवसेनेचे खासदार व आमदार कोवीड रुग्णांसाठी सेवा देण्याचे काम करत आहेत मात्र भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली कुचकामी ठरल्याने लोकांची दिशाभूल करण्यासाठी सत्ताधारी पक्षावर टीका करत आहेत. उलट जनता राजन तेली यांचा खरा मुखवटा ओळखून आहे, असा…

Read More

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या पावसाने तालुक्यात नुकसान

तर किनारपट्टी व मांडवी खाडीत पाण्याची पातळी वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण *वेंगुर्ला : प्रतिनिधी* शुक्रवारी मध्यरात्री मेघगर्जनेसह पडलेल्या पावसाने व जोरदार आलेल्या वादळी वाऱ्याने तालुक्यामध्ये ठिकठिकाणी घरांवर झाडे पडून नुकसान झाले. तर एका ठिकाणी विजेच्या धक्क्याने विद्युत मिटर व टीव्ही जळण्याचा प्रकार घडला. दरम्यान, शहरातील मांडवी खाडी सह तालुक्यातील समुद्र किनारपट्टीवर पाण्याची पातळी वाढल्याने परिसरातील…

Read More
You cannot copy content of this page