आचरा,चिंदर येथील ग्राम विलगीकरण कक्षाला आ. वैभव नाईक यांनी दिली भेट
*ð«मालवण दि.१७-:* आचरा व चिंदर येथील ग्राम विलगीकरण कक्षाला आमदार वैभव नाईक यांनी आज भेट देऊन पाहणी केली. ग्राम विलगीकरण कक्षामध्ये कोविड रुग्णांसाठी केलेल्या सोयी सुविधांचा आढावा त्यांनी घेतला. व आवश्यक सूचना केल्या. त्याचप्रमाणे चिंदर येथील अरुण राणे, रॉबिन फर्नांडिस, धकू कांबळी यांचे निधन झाल्याने त्यांच्या घरी आ. वैभव नाईक यांनी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन…
