कोणी अंगावर आला तर शिंगावर घेण्याचा पायंडा कै. श्रीधर नाईक यांनी पाडला
ना. उदय सामंत;कै. श्रीधरराव नाईक यांचा ३० वा स्मृतिदिन कणकवलीत साजरा* *ð«कणकवली दि.२२-:* २२ जून हा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणातला काळा दिवस आहे. या दिवशी जिल्ह्यातील दहशतीमुळे श्रीधर नाईक यांची राजकीय हत्या झाली.राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करणारे हे नेते होते.दहशती विरोधात लढण्यासाठी कोणी अंगावर आला तर शिंगावर घेण्याचा पायंडा त्यांनी जिल्ह्यात पाडुन दिला आहे. कार्यकर्त्यांना अनेक…
