दीपक केसरकर यांनीच जिल्ह्यात जास्त निधी आणला
पालकमंत्री उदय सामंत: सावंतवाडीत जागा हस्तांतरण अभावी कामे रखडली *ð«सावंतवाडी दि.२५ विनय वाडकर-:* जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त करून देण्याचे श्रेय माजी पालकमंत्री दिपक केसरकर यांचे आहे. त्यांनी पालकमंत्री असताना मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात निधी आणला होता. परंतु तो काही ठिकाणी खर्च न झाल्याने परत गेला आहे. तसेच शहरातील विकास कामांसाठी निधी प्राप्त झाला असून देखील…
