कणकवली तहसील कार्यालयात पुरवठा विभागाच्या सेवांना गती…
एकाच दिवसात मिळत आहेत सेवा:सेवांमधील सुधारणा नागरिकांसाठी दिलासादायक,लाभार्थ्यांचा वेळ व खर्च दोन्हीची बचत.. ⚡कणकवली ता.३०-: अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाद्वारे पात्र लाभार्थ्यांना मिळणाऱ्या विविध सेवांमध्ये आता मोठी सुधारणा करण्यात आली आहे. पूर्वी या सेवांचा लाभ घेण्यासाठी आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागत होता तसेच नागरिकांना अनेकदा तहसील कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. मात्र,…
