“स्त्रीला ‘माणूस’ म्हणून समान संधी द्या; तिच्या सन्मानातूनच राष्ट्राचा विकास”-: साहित्यिका वृंदा कांबळी…
⚡मालवण ता.१०-: ज्या देशात स्त्रीचा सन्मान होतो, त्या देशाचा विकास होतो. आजही शिक्षण, करिअर, विवाह किंवा वैयक्तिक निर्णय या प्रत्येक क्षेत्रात स्त्रीला स्वतःच्या इच्छेपेक्षा समाजाच्या अपेक्षेनुसार जगावं लागतं. तिला सामाजिक बंधनांमध्ये जखडून न ठेवता “माणूस” म्हणून जगण्याची समान संधी दिली पाहिजे. स्त्री ही केवळ कुटुंबाची नव्हे तर राष्ट्रनिर्मितीची शक्ती आहे. मातृत्व, प्रेम, करुणा त्याग या…
