सेवाभावी व्यक्तिमत्वे प्रशासनातील खरे आधारस्तंभ असतात: श्री अजयराज वराडकर
मालवण दि प्रतिनिधीआज जगामध्ये सेवाभाव महत्त्वाचा ठरतो आहे. पण अशा सेवाभावी मूल्यांची प्रशासनातील भूमिका महत्वाची असून अशी सेवाभावी व्यक्तिमत्वे प्रशासनातील खरे आधारस्तंभ असतात व ते मार्गदर्शक असतात. त्यांच्या बहुमोल सल्ल्यामुळे प्रशासन गतिमान होत असते. आज च्या युगात अशी सेवाभावी व्यक्तिमत्वे निर्माण होणे काळाची गरज आहे असे गौरव उद्गार वराडकर हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे ज्येष्ठ लिपिक श्री…
