शिवाजी महाराज यांच्या विचारांचे आदानप्रदान आत्ताच्या पिढीने राखणे गरजेचे : दिवाकर राऊळ
मळगाव येथे शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा;कै. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरच्यावतीने आयोजन सावंतवाडी ता.०७.सहदेव राऊळ-: शिवाजी महाराज हे पराक्रमाने व कर्तृत्वाने महान राजे होते. त्यांच्या विचारांचे आदानप्रदान आत्ताच्या पिढीने राखणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मळगाव इंग्लिश स्कूल मळगावचे माजी मुख्याध्यापक दिवाकर राऊळ यांनी मळगाव येथे केले.मळगाव येथील कै. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरच्यावतीने वाचन मंदिरच्या…
