राष्ट्रनिर्माणची पायाभरणी शालेय शिक्षणात
उपप्राचार्य राजकिशोर हावळ
सिंधुदुर्गनगरी ता २९आपल्याला राष्ट्र निर्माण करायचे आहे .त्याची पायाभरणी येथेच करायची आहे. प्रत्येकाने आपले काम प्रामाणिक करणे हीच देशसेवा आहे. देशसेवा करण्यासाठी केवळ सीमेवर जाण्याची गरज नाही .आपण जे क्षेत्र निवडतो त्यात प्रामाणिकपणे योगदान दिले पाहिजे. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने यशस्वी व्हायचे असेल तर भरपूर अभ्यास आणि वाचनाची आवड जोपासली पाहिजे. असे प्रतिपादन विद्यार्थी गुणगौरव व…
