हातभार चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने राष्ट्रीय महामार्गावर वृक्षारोपण
सावंतवाडी : प्रतिनिधीहातभार चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतनी काल मंगळवारी मुंबई गोवा महामार्गावर वृक्षारोपण करण्यात आले.आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे.आपली अर्थव्यवस्था चालवण्यात कृषी क्षेत्राचा महत्वाचा वाटा आहे. सद्यस्थितीत वाढते प्रदूषण पहाता प्रत्येक व्यक्तीने एकतरी झाड लावणे आवश्यक आहे.. त्याच बरोबर मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होत असल्याने जनमानसात जागृती व्हावी या उद्धेशाने तसेच आपण सुद्धा या…
