आंबा बागायतदार व व्यापाऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट…
शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा :मालवणातील आंबा व्यवसायिकांची मागणी.. ⚡मालवण ता.२७-:हवामानातील बदलांमुळे व कीड रोगांच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या हंगामात आंबा फळाचे मोठे नुकसान होऊन आंबा बागांचे अपेक्षित उत्पादन पूर्णपणे नष्ट झाले असल्याने आंबा बागायतदार शेतकरी व व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊन बिकट परिस्थिती झाली आहे, त्यामुळे आंबा बागायतदारांना तातडीची नुकसान भरपाई मिळावी, कर्ज गोठविण्यात यावे, कर्ज माफी…
