तरुणांच्या आत्महत्यांवर संवेदनशील वृत्तांकनाची गरज…
दयानंद कुबल यांचे आवाहन.. ⚡बांदा ता.११-: सावंतवाडी तालुक्यात अलीकडच्या काळात तरुणांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत चालले असून, या गंभीर परिस्थितीवर सामाजिक कार्यकर्ते दयानंद कुबल यांनी चिंता व्यक्त केली आहे. अशा घटना घडल्यानंतर प्रसारमाध्यमांनी त्या बातम्यांना अनावश्यक प्रसिद्धी किंवा सनसनाटी स्वरूप देण्याऐवजी अत्यंत संवेदनशीलतेने हाताळावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. आत्महत्यांच्या बातम्यांचे वारंवार आणि ठळकपणे होणारे वृत्तांकन…
