वाळू चोर भास्कर जाधव यांनी पात्रता ओळखून टीका करावी
भाजप प्रवक्ते संजू परब यांनी राणे कुटुंबावरील टीकेचा घेतला समाचार ⚡सावंतवाडी ता.१९-: राणे कुटुंबावर बोलण्याची भास्कर जाधव यांची पात्रता नाही. उद्धव ठाकरेंवर खालच्या भाषेत बोलणारे भास्कर जाधव आज त्यांचीच तळी उचलत आहेत. त्यामुळे वाळुचोर भास्कर जाधव यांनी आपली पात्रता ओळखून राणेंवर बोलावं असा जोरदार हल्लाबोल भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी केला आहे. यावेळी परब…
