Headlines

Global Maharashtra Breaking News

आयुष्यमान भारत जनआरोग्य योजनेअंतर्गत शहरात फेर सर्व्हे करा

माजी नगरसेवक आनंद नेवगी, विनोद सावंत, केतन आजगावकर, साईनाथ जामदार यांची मागणी ⚡सावंतवाडी ता.२८-: आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची सावंतवाडी शहराची प्रसिद्ध झालेली यादी अपूर्ण व अयोग्य असून या यादीत गरीब गरजू लोकांची नावे समाविष्ट नसल्याने खऱ्या गरजवंताना या योजनेचा लाभ घेता येत नाही. या योजने अंतर्गत सावंतवाडी शहरात फेर सर्व्हे करून शहरातील सर्व गरजू…

Read More

‘आकाशदर्शन’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

ओटवणे, माजगाव, सावंतवाडी-जिमखाना लाखेवस्तीतील विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांनी घेतला लाभ ⚡सावंतवाडी ता.२७-: सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने ओटवणे येथील श्री रवळनाथ विद्यामंदिर, माजगाव येथील श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय तसेच सावंतवाडी येथील जिमखाना लाखेवस्तीतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘आकाशदर्शन’ या आगळावेगळ्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मालवण येथील अभियंता तथा खगोलशास्त्राचे अभ्यासक मंदार माईणकर यांच्या…

Read More

बेळगाव, वेंगुर्ला कांबळे वीर मार्गे जाणाऱ्या रस्त्यासाठी दहा दिवसांची डेडलाईन

शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी विचारला जाब : अधिकाऱ्यांनी दिले खड्डे बुजविण्याचे आश्वासन ⚡सावंतवाडी ता.२७-: बेळगाव वेंगुर्ला कांबळेवीर मार्गे जाणारा रस्त्याची अक्षरशः दुरवस्था झाली असून बांधकाम विभाग कोणत्याही प्रकारचे लक्ष देत नसल्याने इथून जाणाऱ्या वानधारकांचे हाल होत आहेत. त्यामुळे आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह येथील बांधकाम विभागात जात जाब…

Read More

माझी विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा

उमेदवारी न मिळाल्यास पक्ष देईल त्याचे प्रामाणिक काम करणार;भाजप प्रवक्ते संजू परब यांनी भूमिका केली स्पष्ट सावंतवाडी ता.२८-: विधानसभा निवडणुकी लढवण्याची माझी इच्छा आहे. परंतु पक्षाने उमेदवारी दिली आपण जरूर निवडणूक लढेन. अन्यथा इतर देतील त्या उमेदवारासाठी आपण प्रामाणिक काम करू असं मत भाजप प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर…

Read More

नगरपालिका निवडणुकीत मंत्री केसरकर यांनी युतीसाठी प्रयत्न करू नये

मोती तलाव कठड्याच्या दुरुस्ती शुभारंभाचे निमंत्रण नसल्याने संजू परब संतप्त ⚡सावंतवाडी ता.२८-: मोती तलाव येथील कोसळलेल्या कठड्याचे भुमिपूजन फक्त स्वतःच्या कार्यकर्त्यांना घेऊन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले. या भुमिपूजनला भाजपच्या एकाही पदाधिकाऱ्यांला बोलवले गेले नाही. त्यामुळे भविष्यात होवू घातलेल्या सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीवेळी युती साठी सुध्दा फोन करून नये, असा इशारा भाजप प्रवक्ते तथा माजी…

Read More

तुळस गावातील सुमारे २०० ज्येष्ठ ग्रामस्थांचा सन्मान

⚡वेंगुर्ला ता.२७-: तुळस गावातील ज्या नागरिकांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केली आहेत अशा सर्व महिला व पुरुष ग्रामस्थांचा सन्मान सोहळा श्री देव जैतिराश्रित संस्था आणि श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने तुळस येथे संपन्न झाला. सुमारे २०० ज्येष्ठ ग्रामस्थांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि ब्लँकेट देऊन करण्यात आला.

Read More

खानोलकर हायस्कूलचे पारितोषिक व स्नेहसंमेलन संपन्न

⚡वेंगुर्ला ता.२७-: मठ येथील रायसाहेब डॉ.रामजी धोंडजी खानोलकर हायस्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम २४ डिसेंबर संपन्न झाला. याच दिवशी रायसाहेब डॉ.रामजी धोंडजी खानोलकर यांचा जन्मदिन असल्याने जयंतीचाही कार्यक्रम घेण्यात आला.

Read More

वेताळ प्रतिष्ठानच्या चित्रकला व रंगभरण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

⚡वेंगुर्ला ता.२७-: वेताळ प्रतिष्ठानतर्फे तुळस येथे सलग नवव्या वर्षी आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत सिया गावडे, सिद्धी गावडे व जयराम राऊळ तर रंगभरण स्पर्धेत राही मोबारकर व सानवी सातार्डेकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविले. दोन्ही स्पर्धांमध्ये सुमारे ३०० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.

Read More

आजगाव ते रेडी रस्त्याचे तिरोडा सरपंच माधवी पटेकर यांच्या हस्ते भूमिपूजन

ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण ⚡सावंतवाडी ता.२६-: मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेला सावंतवाडी तालुक्यातील गेली अनेक वर्ष रखडलेला आजगाव ते तिरोडा, गुळदुवे, नाणोस, रेडी रस्त्याचे भूमिपूजन तिरोडा सरपंच माधवी पटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. रस्त्याच्या कामास सुरुवात होत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये एक आनंदाचे वातावरण आहे. यावेळी रस्त्याचे डांबरीकरण व सुधारणा करणे आदी कामे करण्यात येणार आहेत. सदर रस्त्याचा…

Read More

सुरक्षितता म्हणून नागरिकांनी मास्क वापरावा

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२६-: आपली आणि इतरांची सुरक्षितता म्हणून नागरिकांनी मास्क चा आणि सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले. कोवीडबाबत पूर्वतयारी आणि सतर्कता म्हणून आज आढावा बैठक झाली. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, एकही रुग्ण नसल्याने सध्या जिल्ह्यात कोणतीही घाबरण्यासारखी परिस्थिती नाही. परंतु, सतर्कता आणि पूर्वतयारी असावी म्हणून सर्व यंत्रणांनी विशेषत:…

Read More
You cannot copy content of this page