पालकांनी पाल्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करावा
वाय आर राजूरकर यांचे आवाहन मालवण दि प्रतिनिधीएक मनुष्य सारे जग बदलू शकतो एवढा आत्मविश्वास प्रत्येकाने आपल्या मनामध्ये बाळगला तर आयुष्याला फार मोठी कलाटणी मिळेल शिवाय समाजालाही वेगळी दिशा मिळेल म्हणून प्रत्येकाने आपल्या पाल्यामध्ये आपण पुष्कळ काही करू शकतो हा आत्मविश्वास निर्माण करावा असे प्रतिपादन मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. वाय….
