अडीज वर्षातील अन्याय दूर करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा
जिल्हा नियोजनसाठी वाढीव निधी आणुया;पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे जिल्हा नियोजन सभेत आवाहन ओरोस ता ०४-: केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी जिल्हा नियोजन आराखडा २५० कोटींचा असणे आवश्यक होते. मात्र, तो १८५ कोटींवर थांबला आहे. त्यामुळे किमान ६८ कोटींची वाढ करून तो २२५ कोटींचा व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आपण पालकमंत्री असताना…
