Headlines

Global Maharashtra Breaking News

अडीज वर्षातील अन्याय दूर करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा

जिल्हा नियोजनसाठी वाढीव निधी आणुया;पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे जिल्हा नियोजन सभेत आवाहन ओरोस ता ०४-: केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी जिल्हा नियोजन आराखडा २५० कोटींचा असणे आवश्यक होते. मात्र, तो १८५ कोटींवर थांबला आहे. त्यामुळे किमान ६८ कोटींची वाढ करून तो २२५ कोटींचा व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आपण पालकमंत्री असताना…

Read More

रेमिडी सोल्युशनमुळे ग्रामीण रुग्णांना मिळेल संजीवनी

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा विश्वास;माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात केला शुभारंभ ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०४-: टेलिमेडिसिनच्या माध्यमातून आजपासून सुरू करण्यात आलेल्या रेमिडी सोल्युशन किटच्या सुविधेमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना संजीवनी मिळेल. तसेच या नवीन सुविधेचा प्रचार आणि प्रसार करून सर्वसामान्यामध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज केले. राज्यातील गोरगरिब जनतेला…

Read More

सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन कणकवलीचे काम कौतुकास्पद :प्रकाश दळवी

⚡कणकवली ता.०४-: सिंधुदुर्ग जिल्हा सेवा निवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन शाखा कणकवलीची सभा भालचंद्र महाराज संस्थान भक्तनिवास येथे चंद्रकांत तेली यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश दळवी, जिल्हा सरचिटणीस सुंदर पारकर, ज्येष्ठ मार्गदर्शक केशव जाधव, बळीराम आडेलकर उपस्थित होते. तालुका सचिव अनिलकुमार माळवदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रमुख मार्गदर्शक प्रकाश दळवी यांनी…

Read More

अस्सल मालवणी क्रिएशन फेम अभिनेता ‘मिलिंद गुरव’ रूपेरी पडद्यावर

⚡कणकवली ता.०४-: कोकणातल्या मातीतला अस्सल मालवणी अभिनेता ‘मिलिंद गुरव’ प्रथमच रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. एकांकिका, नाटक, शॉर्ट फिल्म करत आपल्या अभुतपूर्व भूमिकांनी प्रेक्षकांना भुरळ घालणारा अभिनेता मिलिंद पहिल्यांदाच ‘प्रेम प्रथा धुमशान’ या सिनेमातून खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्काप्राप्त दिग्दर्शक ‘अभिजीत मोहन वारंग’ यांनी केले असून हा सिनेमा ४ नोव्हेंबर…

Read More

रेवस-करंजा पूलाला मंजूरी स्वागतार्ह पण उर्वरित ६ पूलांसाठी प्रयत्न करा

कोकण विकास आघाडीचे संस्थापक मोहन केळुसकर यांची मागणी ⚡कणकवली ता.०४-: पर्यटकांचे आकर्षण असलेल्या निसर्गरम्य अलिबागला नवी मुंबई महानगरीशी जोगणाऱ्या रेवस-रेड्डी या सागरी महामार्गावरील धरमतर खाडीवरील रेवस ते करंजा बंदराला जोडणाऱ्या सागरी पुलाच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. आम्ही त्याचे स्वागत करतो. मात्र या महामार्गावरील उर्वरित ६ पुलांच्या मंजुरीसाठी सर्वंपक्षिय लोकप्रतिनिधींनी संघटितपणे तातडीने प्रयत्नशील रहावे,…

Read More

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या महिला तालुका संघटक सौ. हर्षा ठाकूर यांचा सत्कार

सेना नेते अतुल रावराणे यांनी केला सन्मान देवगड ता.०४-:देवगड तालुका ठाकरे शिवसेना गटाच्या महिला संघटक पदी सौ. हर्षा ठाकूर यांची निवड करण्यात आली या निमित्त त्यांचा विशेष सत्कार श्री भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व शिवसेना नेते अतुल रावराणे यांच्या हस्ते देवगड ठाकरे शिवसेना कार्यालयात करण्यात आला. सौ.हर्षा ठाकूर यांनी या पूर्वी देवगड जामसंडे नगरपंचायत माजी…

Read More

स्थानिक आमदारानी पत्रकार परिषदेत व्यक्त केलेल्या भावना देवगड संबंधी असलेल्या प्रेमातून की द्वेषातून हेच समजेना

भैरी भवानी प्रतिष्ठान अध्यक्ष तथा शिवसेना नेते अतुल रावराणे यांचा आमदार नितेश राणेंना टोला देवगड ता.०४-:देवगड जामसंडे नगरपंचायतीची सत्ता येथील युवाशक्तीच्या हाती सोपविल्यानंतर देवगडचे आमदार गेले कित्येक दिवस या भागात फिरकले नव्हते आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने त्यांचा देवगड बद्दल असलेला उद्रेक बाहेर येत होता की देवगड जामसंडे शहराबाबत प्रेम उतू जात होतं हेच समजत नव्हते….

Read More

सावंतवाडीतील मंदिरांमध्ये दीपोत्सव साजरा करावा

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचे आवाहन ⚡सावंतवाडी ता.०४-: सावंतवाडी शहरांमध्ये प्रत्येक मंदिरात दीपोत्सव साजरा करावा असे आवाहन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले आहे. सावंतवाडी शहरात विठ्ठल मंदिर आत्मेश्वर मंदिर दत्त मंदिर भटवाडीतील विठ्ठल मंदिर आणि शहरातील अनेक मारुती मंदिर आहेत या प्रत्येक मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव साजरा करावा असे आवहन माजी नगराध्यक्ष बबन. साळगावकर…

Read More

कुडाळात व्यापाऱ्यावर खुनी हल्ला

पोलीस स्टेशन समोरच घडलेल्या या प्रकाराने शहरात खळबळ ⚡कुडाळ ता.०४-; कुडाळ एम.आय.डि.सी येथील उद्योजक चंदू पटेल यांच्यावर एका कामगाराने गुरूवार रात्री दहाच्या सुमारास कुडाळ पोलीस स्टेशनच्या समोरच प्राणघातक हल्ला केला. पटेल यांच्या तोंडावर दगडाने घाव घालत त्यांना गंभीररित्या जखमी करण्यात आले. पटेल यांनी तेथेच रहाणार्‍या दोन कामगारांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यासंबंधी…

Read More

श्री रामराज्य रथाचे 5 नोव्हेंबरला बांदा येथे होणार आगमन…

बांदा/प्रतिनिधीश्री रामराज्य रथयात्रेचे बांदा शहरात शनिवार दिनांक ५ रोजी सकाळी ९ वाजता आगमन होणार असल्याने या रथयात्रेचे भव्य स्वागत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. येथून ही यात्रा गोव्यात रवाना होणार आहे.रथयात्रेचे नियोजन करण्यासाठी आज सायंकाळी उशिरा येथील श्री भूमिका मंदिरात बैठक संपन्न झाली. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा कोषाध्यक्ष रवी सातवळेकर, जिल्हा धर्म प्रचार प्रमुख…

Read More
You cannot copy content of this page