Headlines

Global Maharashtra Breaking News

जिल्हा पोलिस अधिक्षकांची विशाल परब यांनी घेतली भेट

विशाल सेवा फाउंडेशन तर्फे शाल श्रीफळ देऊन सौरभकुमार अग्रवाल यांचा केला सत्कार ⚡कुडाळ ता.३० -: भाजपचे युवा नेते,युवा उद्योजक, विशाल सेवा फाउंडेशन चे अध्यक्ष तथा हिंद मराठा महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष विशाल परब यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांची भेट घेतली.दरम्यान या भेटीत विशाल परब यांनी सौरभकुमार अग्रवाल यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन…

Read More

चोरी प्रकरणातील पाच युवकांना पोलिसांनी केली अटक

चोरी प्रकरणातील पाच युवकांना पोलिसांनी केली अटक ओरोस ता.३०-: सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे हद्दीत व कुडाळ पोलीस ठाणे हद्दीत चोरी केल्या प्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी एकूण पाच संशयित आरोपींना अटक केली आहे. एकूण पाच चोऱ्या केल्याचा ठपका या युवकांवर असून गेल्या चार महिन्यात गॅस कटर आणि एक्सा ब्लेड याचा वापर करून या चोऱ्या केल्या आहेत. न्यायालयाने त्यांना…

Read More

उपसरपंच निवडीत सुद्धा भाजप नंबर एक

ठाकरे शिवसेनेचे सुद्धा अनेक ठिकाणी उपसरपंच;शिंदे गटाला मात्र अपयश ⚡सावंतवाडी ता.३०-: तालुक्यातील 52 ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये बहुतांश ग्रामपंचायत मध्ये भाजपचे उपसरपंच विराजमान झाले त्यामुळे तालुक्यात पुन्हा एकदा भाजपच नंबर एकचा पक्ष राहिला आहे, शिंदे गटाच्या पदरी मात्र निराशाच पडली, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनेही यात बाजी मारली आहे. तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या गणितांत…

Read More

सावंतवाडीत उडाण महोत्सवाचे थाटात उद्घाटन

दिपकभाई मित्रमंडळ व रोटरी क्लब च्या सदस्यांची प्रमुख उपस्थिती सावंतवाडी : इनरव्हील महोत्सवाच्या पर्वणीनंतर दीपकभाई केसरकर मित्रमंडळ पुरस्कृत रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीच्या माध्यमातून ‘उडान महोत्सव २०२३ जल्लोष नववर्षाचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. खाद्य जत्रेच्या जल्लोषासह मनोरंजनाची मेजवानी या महोत्सवाच खास आकर्षण असून शुक्रवारी उपविभागीय वन अधिकारी सुभाष पुराणिक, दीपकभाई मित्रमंडळ व रोटरी क्लबच्या…

Read More

बांदा ग्रामपंचायत उपसरपंचपदी भाजपचे जावेद खतीब

⚡बांदा ता.३०-: बांदा शहर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी भाजपच्या जावेद खतीब यांची बिनविरोध निवड करण्यात आली. भाजपकडे संख्याबळ असल्याने व निर्धारित वेळेत केवळ खतीब यांचाच एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सुजित येरवळकर व ग्रामविस्तार अधिकारी लीला मोर्ये यांनी खतीब यांची निवड जाहीर केली. यावेळी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जल्लोष केला. यावेळी मावळते सरपंच अक्रम…

Read More

विकासाच्या आड येणाऱ्या अधिकारी, ठेकेदारांची गय नाही

त्याची सुरुवात सावंतवाडीतून;भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचे सूचक विधान ⚡सावंतवाडी ता.३०-: विकासाच्या बाबतीत चुकीच्या पद्धतीने करणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांची यापुढे गय केली जाणार नाही, त्यांच्यावर कारवाईची भूमिका होणार आहे आणि याची सुरुवात सावंतवाडीतून झाली आहे असा इशारा भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी येथे दिला. तर मागील तीन वर्षापासून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामात झालेली दिरंगाई व…

Read More

पाडलोस उपसरपंचपदी राजू शेटकर बिनविरोध

⚡बांदा ता.३०-: नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकानंतर आज उपसरपंच पदाची निवड करण्यात आली. पाडलोस ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच पदासाठी राजेश(राजू) तुकाराम शेटकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना पाडलोस शाखाप्रमुख महेश कुबल, युवा सेना मळेवाड विभाग प्रमुख समीर नाईक, सरपंच अक्षरा पाडलोसकर, नवनिर्वाचित सरपंच सलोनी पेडणेकर, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य…

Read More

भाजपाच्या माध्यमातून लवकरच सोनुर्लीचा विकास

राजन तेली;आंगणेवाडी कुणकेश्वरच्या धरतीवर चालना,,, पायाभूत सुविधा ही राबवणार.. ⚡सावंतवाडी ता.३०-: सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटनाच्या बाबतीत विकास केला जाणार आहे यामध्ये आंगणेवाडी कुणकेश्वरच्या धर्तीवर सोनुर्ली श्रीदेवी माऊली मंदिरच आहे विकास केला जाणार आहे तेथील गावात विकासात्मक गोष्टी राबवल्या जाणार आहे त्यासाठी तेथील देवस्थान कमिटी व ग्रामस्थांशी चर्चा केली जाणार आहे लवकरच सोनुर्लीचा कायापालट दिसेल असे तेली…

Read More

जुगारावरील धाडीत १७ जण ताब्यात; तर ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

⚡वेंगुर्ला ता.३०-: वेंगुर्ला येथे जुगार सुरु असल्याबाबत मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार दाभोली-गळकर देवस्थान परिसरात एका चिरेबंदी इमारतीत टाकलेल्या धाडीत १७ जणांसह ३ लाख ८४ हजार ८४० रुपये किंमतीचे जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल फोन, वाहने आदी मुद्देमाल ताब्यात घेऊन वेंगुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी सोळंके यांच्यासह पोलीस…

Read More

समाजाचे नेहमी ऋणी राहिले पाहिजे
प्रा वैभव खानोलकर

⚡वेंगुर्ला ता.३०-: आपण ज्या समाजात राहातो, वाढतो त्या समाजासाठी आपण नेहमीच ऋणी रहायला हवे. आपल्या ज्ञानचा कौशल्याचा आणि क्षमतेचा वापर समाजहितासाठी केला पाहिजे असे आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून तरुणाईशी संवाद साधताना त्यांनी आपले विचार मांडले. फोटोओळी – प्रा.वैभव खानोलकर यांनी ‘ग्रामीण समाज आणि युवकाची भुमिका‘ यावर विशेष मार्गदर्शन केले.

Read More
You cannot copy content of this page