जीवन आनंदमय बनण्यासाठी आपल्या संस्कृतीची जोपासना करणे महत्वाचे
सुधाकरजी;महिला पुरोहितांद्वारे परंधाम गुळदुवे मठात तुलसी विवाह संपन्न ⚡सावंतवाडी ता.०७सहदेव राऊळ-: मातृशक्तिद्वारे पौरोहित्य व्हावे ही दिव्य संकल्पना पद्मश्री विभूषित धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांनी समाजात सुरू केली. आज हिंदू समाज ज्ञानाने व संस्काराने मंडित व्हावा, धर्माविषयीच ज्ञान प्राप्त करून स्वतः संस्काराने मंडित होऊन जीवन आनंदमय बनवावे यासाठी आपल्या संस्कृतीची जोपासना करणे हे खूप महत्त्वाचे आहे….
