सीमा वाद चाळविण्यास उपमुख्यमंत्र्यांची कर्नाटक मुख्यमंत्र्यांना सूचना ?
महाराष्ट्र एकीकरण समितीचे जिल्हाध्यक्ष अण्णा केसरकर यांचा आरोप;सावंतवाडीत सर्व पक्षीय बैठक संपन्न सावंतवाडी : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न हा आजचा प्रश्न नाही. मराठी माणसाचे शेकडो हुतात्मे यात गेलेत. गेल्या अनेक वर्षांचा हा लढा असून या लढ्यात आमच्या सारख्यांनी तुरुंगवास भोगला आहे. वेळोवेळी कर्नाटक आपली दादागिरी करून मराठी माणसाची गळचेपी करण्याचा प्रयत्न करत आहे. कॉग्रेसच्या नेत्यांनी महाराष्ट्रात…
