जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवास प्रारंभ
जय-पराजय यांचा विचार न करता खेळातील सहभाग महत्वाचा;जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०८-: क्रीडा क्षेत्र सर्वांना समान संधी *उपलब्ध करुन देणारे क्षेत्र आहे. खेळामध्ये जिंकण्यापेक्षा त्यामध्ये सहभाग घेणे महत्वाचे आहे. जय-पराजय याचा विचार न करता प्रत्येक खेळ प्रकारात खेळाडुंनी सहभाग घेतल्यास जिंकण्यासाठीचा आत्मविश्वास वाढतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या…
