मनावर ताबा मिळविल्यास आपल्याकडून चांगल्या गोष्टी घडतात
समुपदेशक सुमेधा देसाई यांचे देवगड महाविद्यालयात प्रतिपादन ⚡देवगड ता.११-: व्यक्तीच्या प्रत्येक कृतीमागे त्याचे मन असते. या मनावर योग्य नियंत्रण मिळवले की अनेक गोष्टी सहज साध्य होतात. आपण सर्व प्रथम माणूस आहोत आणि नंतर त्यामध्ये व्यवहाराच्या सोयीसाठी स्त्री – पुरुष असा भेद केला आहे. दीर्घ काळापासून मुलाचा जन्म श्रेष्ठ आणि मुलीचा कनिष्ठ असा समज आहे. आपल्या…
