वेताळबांबर्डे गावच्या हातेरी नदीतील गाळ उपसा पूर्ण…
ग्रामस्थांनी मानले “नाम फाऊंडेशन”, “टाटा मोटर्स” आणि प्रशासनाचे आभार आता येईल पूरस्थितीवर नियंत्रण.. ⚡कुडाळ ता.३०-: तालुक्यातील वेताळ बांबर्डे गावातील हातेरी नदीतील गाळ उपसा केल्याने पुरस्थितीवर नियंत्रण मिळणार आहे. याकामी नाम फाउंडेशन आणि टाटा मोटर्स यांनी सहकार्य केले. गावच्या वतीने त्यांचे आणि प्रशासनाचे आभार मानण्यात आले.वेताळबांबर्डे गावाला पावसाळ्यात हातेरी नदीला पूरस्थितीचा मोठा फटका बसतो. यामध्ये प्रामुख्याने…
