Headlines

Global Maharashtra Breaking News

वेंगुर्ले तालुक्यात 10 वी मध्ये प्रथम आलेली कु.प्रतिक्षा नाईक हीचा भाजपा च्या वतीने सत्कार…

⚡वेंगुर्ले ता.०३-: वेंगुर्ले तालुक्यात न्यु इंग्लिश स्कुल उभादांडा ची विद्यार्थिनी प्रतीक्षा नाईक व अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळेची कु. परी सामंत या दोघींनी ९८.२०% गुण मिळवून संयुक्तिक प्रथम क्रमांक मिळवला .परबवाडा – कणकेवाडी मध्ये रहात असलेली प्रतीक्षा प्रदीप नाईक हिचा तिच्या निवासस्थानी जाऊन भाजपा वेंगुर्ले च्या वतीने परबवाडा सरपंचा शमिका बांदेकर व ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नाडिस यांच्या…

Read More

उद्योग मंत्री उदय सामंत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौर्‍यावर…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०३-: उद्योग मंत्री उदय सामंत हे दि. 4 जून 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. रविवार दि. 4 जून 2023 रोजी सकाळी 7.12 वाजता कोंकण कन्या एक्सप्रेसने कुडाळ रेल्वे स्थानक जि. सिंधुदुर्ग येथे आगमन व मोटारीने एम.आय.डी.सी विश्रामगृह, कुडाळकडे प्रयाण. सकाळी 7.30 वाजता एम.आय.डी.सी विश्रामगृह कुडाळ येथे आगमन…

Read More

राष्ट्रीय महामार्गाच्या मळगाव बायपास वरील कामाच्या ठिकाणी रिफ्लेक्टर नसल्याने दुचाकीस्वाराचा अपघात…

राष्ट्रीय महामार्गाची यंत्रणा शुशोगात; तात्काळ रिफ्लेक्टर लावा; ग्रामस्थांची मागणी ⚡सावंतवाडी ता.०३-: मळगाव येथे झाराप -पत्रादेवी महामार्ग वर सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी रिप्लेक्टर न लावल्याने वाहनांचे अपघात होत आहेत.रात्री साडेआठ वाजता सुदैवाने दुचाकीवरील दोन युवक बाल बाल बचावले असून मात्र झालेल्या अपघातात तो गंभीर जखमी झाला. सदर कामाच्या बाबत राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी सुशोगात असून त्यांच्या निष्काळजीपणामुळे…

Read More

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने 6 जून रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०३-: खासगी क्षेत्रातील कारखाने, उद्योजग, व्यापार, उद्योजक, दुकाने, शॉप्स व इतर व्यवसाय यांना सद्यस्थितीत मनुष्यबळाचा तुटवडा भासत असल्याने जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगार देण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने ‘शासन आपल्या दारी’ पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा कुडाळ येथे मंगळवार दि. 6 जून रोजी सकाळी 10 वाजता आयोजित केला आहे….

Read More

मडुऱ्यात आंबा व काजू बागायतीस आग

शेकडो कलमे भस्मसात : सुमारे २० लाखांचे नुकसान ⚡बांदा ता.०३-: मडुरा – पाडलोस सीमेवरील कोळंब परिसरात शनिवारी दुपारी आंबा व काजू बागायतीला भीषण आग लागली. या आगीत शेकडो आंबा ब काजूची कलमे भस्मसात झाली आहे. आगीत सुमारे २० लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महसूल व कृषी विभागाचा पंचनामा न झाल्याने नुकसानीचा नेमका आकडा प्राप्त…

Read More

मालवणात खास. संजय राऊत यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन

⚡मालवण ता.०३-: शिवसेना (शिंदे गट) खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह कृती करणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्या विरोधात आज मालवण भरड नाका येथे शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ‘जोडे मारो’ आंदोलन छेडले. यावेळी खास. राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारत जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार संजय शिरसाट यांच्या विरोधात आक्षेपार्ह कृती…

Read More

निसर्गदत्त महाराज भक्ती ज्ञान केंद्रातर्फे आरोग्य केंद्रांना संगणक व एसी प्रदान

⚡मालवण ता.०३-: कांदळगाव येथील श्री निसर्गदत्त महाराज भक्ती ज्ञान केंद्रातर्फे मालवण तालुक्यातील शासकीय वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या मालवण ग्रामीण रुग्णालय तसेच पेंडूर (कट्टा), मसुरे, आचरा, चौके, गोळवण, हिवाळे या प्राथमिक आरोग्य केंद्राना सात संगणक व पाच एअर कंडिशनर लोकार्पण करण्यात आले. कांदळगाव येथे भक्ती ज्ञान केंद्रात वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम…

Read More

पाडलोसमध्ये काजू बागेस आग

लाखो रुपयांचे नुकसान : शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा शेतकऱ्यांचा अंदाज ⚡बांदा ता.०३-: पाडलोस भोमपरिसरात शनिवारी दुपारी दोन वाजताच्या सुमाला सुमारे तीन एकरावरील काजू बागेस अचानक आग लागून लाखो रुपयांचे  नुकसान झाले. दुपारची वेळ आणि वारा असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. परंतु गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने आग विझवण्यासाठी धावले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र काजू कलमांचे…

Read More

पाडलोसमध्ये काजू बागेस आग

लाखो रुपयांचे नुकसान : शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा शेतकऱ्यांचा अंदाज ⚡बांदा ता.०३-: पाडलोस भोमपरिसरात शनिवारी दुपारी दोन वाजताच्या सुमाला सुमारे तीन एकरावरील काजू बागेस अचानक आग लागून लाखो रुपयांचे  नुकसान झाले. दुपारची वेळ आणि वारा असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. परंतु गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने आग विझवण्यासाठी धावले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र काजू कलमांचे…

Read More

रेवस-रेडी सागरी महामार्ग शेतकरी-मच्छिमार-सरकार समन्वय समितीची लवकरच स्थापना

रविकिरण तोरसकर यांची माहिती ⚡मालवण ता.०३-: रेवस ते रेडी या होऊ घातलेल्या सागरी महामार्गाच्या अनुषंगाने भूसंपादनातील जास्तीत जास्त मोबदला, महामार्गाचे पर्यावरण पूरक प्रारूप, स्थानिकांचे कमीत कमी विस्थापन, पुनर्वसन, स्थानिक रोजगार निर्मिती, वारसा स्थळांचे जतन, जमीन हस्तांतरण संदर्भात कायदेशीर सल्लामसलत व इतर अनुषंगिक विषयात काम करण्यासाठी एका सर्व समावेशक समितीची गरज होती. त्यासाठीच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग…

Read More
You cannot copy content of this page