बाबासाहेबांच्या राजकीय विरोधकांपेक्षा त्यांचे सांस्कृतिक विरोधक धोकादायक
कोल्हापूर येथील व्याख्यानात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन ⚡कणकवली ता.२०-: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व समाजासाठी आपले योगदान दिले.तरीही जातीच्या उतरंडीवरील सर्व समाजाने त्यांना आपले मानले नाही.असे झाले असते तर देशाच्या घराघरात बाबासाहेबांची जयंती साजरी झाली असती.बाबासाहेबांच्या राजकीय विरोधकांपेक्षा त्यांच्या सांस्कृतिक विरोधकांमुळेच हे असे घडू शकल्याने बाबासाहेबांच्या राजकीय विरोधकांपेक्षा त्यांचे सांस्कृतिक विरोधक अधिक धोकादायक असल्याचे प्रतिपादन…
