शासन आपल्या दारी महत्त्वाकांक्षी, प्रभावी उपक्रम
आ नितेश राणे यांचे प्रतिपादन देवगडशासन आपल्या दारी हा महत्त्वाकांक्षी प्रभावी कार्यक्रम असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम राबविला जात असताना समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत शासन पोचले पाहिजे व शासन आहे असे समजले पाहिजे या उद्देशाने राबविला जात असून लाभार्थ्यांना योजना समजावून सांगणे व त्यावर योग्य ती कार्यवाही केली तरच…
