Headlines

Global Maharashtra Breaking News

मडुऱ्यात आंबा व काजू बागायतीस आग

शेकडो कलमे भस्मसात : सुमारे २० लाखांचे नुकसान ⚡बांदा ता.०३-: मडुरा – पाडलोस सीमेवरील कोळंब परिसरात शनिवारी दुपारी आंबा व काजू बागायतीला भीषण आग लागली. या आगीत शेकडो आंबा ब काजूची कलमे भस्मसात झाली आहे. आगीत सुमारे २० लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महसूल व कृषी विभागाचा पंचनामा न झाल्याने नुकसानीचा नेमका आकडा प्राप्त…

Read More

मालवणात खास. संजय राऊत यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन

⚡मालवण ता.०३-: शिवसेना (शिंदे गट) खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह कृती करणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्या विरोधात आज मालवण भरड नाका येथे शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ‘जोडे मारो’ आंदोलन छेडले. यावेळी खास. राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारत जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार संजय शिरसाट यांच्या विरोधात आक्षेपार्ह कृती…

Read More

निसर्गदत्त महाराज भक्ती ज्ञान केंद्रातर्फे आरोग्य केंद्रांना संगणक व एसी प्रदान

⚡मालवण ता.०३-: कांदळगाव येथील श्री निसर्गदत्त महाराज भक्ती ज्ञान केंद्रातर्फे मालवण तालुक्यातील शासकीय वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या मालवण ग्रामीण रुग्णालय तसेच पेंडूर (कट्टा), मसुरे, आचरा, चौके, गोळवण, हिवाळे या प्राथमिक आरोग्य केंद्राना सात संगणक व पाच एअर कंडिशनर लोकार्पण करण्यात आले. कांदळगाव येथे भक्ती ज्ञान केंद्रात वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम…

Read More

पाडलोसमध्ये काजू बागेस आग

लाखो रुपयांचे नुकसान : शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा शेतकऱ्यांचा अंदाज ⚡बांदा ता.०३-: पाडलोस भोमपरिसरात शनिवारी दुपारी दोन वाजताच्या सुमाला सुमारे तीन एकरावरील काजू बागेस अचानक आग लागून लाखो रुपयांचे  नुकसान झाले. दुपारची वेळ आणि वारा असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. परंतु गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने आग विझवण्यासाठी धावले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र काजू कलमांचे…

Read More

पाडलोसमध्ये काजू बागेस आग

लाखो रुपयांचे नुकसान : शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा शेतकऱ्यांचा अंदाज ⚡बांदा ता.०३-: पाडलोस भोमपरिसरात शनिवारी दुपारी दोन वाजताच्या सुमाला सुमारे तीन एकरावरील काजू बागेस अचानक आग लागून लाखो रुपयांचे  नुकसान झाले. दुपारची वेळ आणि वारा असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. परंतु गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने आग विझवण्यासाठी धावले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र काजू कलमांचे…

Read More

रेवस-रेडी सागरी महामार्ग शेतकरी-मच्छिमार-सरकार समन्वय समितीची लवकरच स्थापना

रविकिरण तोरसकर यांची माहिती ⚡मालवण ता.०३-: रेवस ते रेडी या होऊ घातलेल्या सागरी महामार्गाच्या अनुषंगाने भूसंपादनातील जास्तीत जास्त मोबदला, महामार्गाचे पर्यावरण पूरक प्रारूप, स्थानिकांचे कमीत कमी विस्थापन, पुनर्वसन, स्थानिक रोजगार निर्मिती, वारसा स्थळांचे जतन, जमीन हस्तांतरण संदर्भात कायदेशीर सल्लामसलत व इतर अनुषंगिक विषयात काम करण्यासाठी एका सर्व समावेशक समितीची गरज होती. त्यासाठीच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग…

Read More

हेल्मेट वापराबाबत मालवणात परिवहन अधिकाऱ्यांतर्फे जनजागृती

⚡मालवण ता.०३-: मोटर वाहन कायद्यान्वये विनाहेल्मेट मोटरसायकल चालविणे किंवा चालविण्यास संमती देणे अशा दोघांवरही जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची तरतूद या कायद्यात आहे. याबाबत गुरुवारी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांतर्फे मालवणातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये संबंधित कार्यालयप्रमुखांना माहिती देऊन कार्यवाही करण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले. मालवण तहसील कार्यालय येथे तहसीलदार वर्षा झालटे यांना याबाबत माहिती देऊन…

Read More

भालावल येथे “एक तास राष्ट्रवादीसाठी” हा उपक्रम अर्चना घारे यांचे उपस्थितीत संपन्न

⚡सावंतवाडी ता.०३-: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी होणारा” १ तास राष्ट्रवादीसाठी” हा कार्यक्रम आज भालावल येथे संपन्न झाला. पक्षातील कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत आगामी महाराष्ट्राच्या उभारणीसाठी पक्षामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे मंथन करण्यासाठीचा हा कार्यक्रम पक्षातर्फे दर महिन्याला आयोजित केला जातो. आजच्या या कार्यक्रमात नुकत्याच…

Read More

भालावल येथे “एक तास राष्ट्रवादीसाठी” हा उपक्रम अर्चना घारे यांचे उपस्थितीत संपन्न

⚡सावंतवाडी ता.०३-: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी होणारा” १ तास राष्ट्रवादीसाठी” हा कार्यक्रम आज भालावल येथे संपन्न झाला. पक्षातील कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत आगामी महाराष्ट्राच्या उभारणीसाठी पक्षामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे मंथन करण्यासाठीचा हा कार्यक्रम पक्षातर्फे दर महिन्याला आयोजित केला जातो. आजच्या या कार्यक्रमात नुकत्याच…

Read More

वेंगुर्ल्यात ठिकठिकाणी वटपौर्णिमा उत्साहात साजरी

⚡वेंगुर्ला ता.०३-: वटसावित्री दिवशी सुवासिनी महिला वडाची पूजा करुन आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. हा वटपौर्णिमेचा सण तालुक्यासह शहरात महिलांनी उत्साहात साजरा केला. काही महिलांनी वटवृक्षाच्या झाडाकडे एकत्र येत तर काही महिलांनी घरोघरी वडाच्या फांदीचे पूजन केले. यावर्षी पाऊस नसल्याने महिलांचा आनंद ओसंडून वहात होता. वेंगुर्ला शहरात साकव व घोडेबांव उद्यान येथे सकाळपासूनच महिलांची गर्दी…

Read More
You cannot copy content of this page