Headlines

Global Maharashtra Breaking News

आस्था ग्रुपतर्फे १३ ऑगस्टला समूह गीतगायन स्पर्धा

⚡मालवण ता.१९-: मालवण येथील आस्था ग्रुपतर्फे दि.१३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा मालवण शहरातील रेवतळे प्राथमिक शाळेत होणार आहे. ही स्पर्धा तीन गटात घेण्यात येईल. पहिली ते चौथी, पाचवी ते दहावी आणि महाविद्यालयीन अशा गटात स्पर्धा होणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना पहिल्या गटासाठी अनुक्रमे ५०१ व…

Read More

दोडामार्ग तालुक्याला पावसाने झोडपले

ठिकाठिकाणी झाडे,वीजेचे खांब पडले;अनेक गावे अंधारात ⚡दोडामार्ग ता.१९-: तालुक्यात मंगळवारपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यात झाडे पडली होती.त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. दोडामार्ग तिलारी मार्गावर झरेबांबर येथे , पिकुळे उसप मार्गावर,कळणे भिकेकोनाळ रस्त्यावर भिकेकोनाळ येथे रस्त्यात झाड पडल्याने वाहतूक बंद पडली होती तर…

Read More

व्ही एन नाबर शाळेचे विद्यार्थी उतरले शेतीत…

न्हावेली येथे उपक्रम ; तरवा लावणीचे घेतले प्रात्यक्षिक बांदा/प्रतिनिधीप्रशाळेतील मुलांना शेतीची आवड निर्माण व्हावी तसेच शेतीची कामे कशा पद्धतीने केली जातात याची माहिती होण्यासाठी येथील व्ही. एन. नाबर शाळेतील सातवी व आठवीतील विद्यार्थ्यांना शेतीकामाचा अनुभव देण्यासाठी ‘तरवा लावणी’ हा उपक्रम घेण्यात आला.या अंतर्गत मुलांना न्हावेली येथील सामाजिक कार्यकर्ते बंटी नाईक यांच्या शेतात काम करण्याची संधी…

Read More

आठवडा बाजार परिसरातील रेन ट्री धोकादायकच

राजन पोकळे यांनी गांभीर्याने पहावे:भाजपच्या बंटी पुरोहित यांचा इशारा सावंतवाडी,ता.१९: शहरातील आठवडा बाजार भरत असलेल्या परिसरातील रेन ट्री धोकादायक होत आहे. त्यामुळे त्या झाडांची भिती नाही असे सांगणार्‍या राजन पोकळेंनी त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावा, अन्यथा एखादा अपघात घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल भाजपा युवा मोर्च्याचे जिल्हा चिटनीस बंटी पुरोहित यांनी केला आहे. दरम्यान त्या…

Read More

वाघेरी जोड रस्त्यासाठी ३० लाख मंजूर

⚡कणकवली ता.१९-: कणकवली तालुक्यातीलवाघेरी येथे गेल्या काही वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेला वाघेरी गावातील मुख्य रस्ता (वाघेरी जोडरस्ता) या खड्येयुक्त रस्त्यासाठी पुरवणी बजेट मधून ३० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याने वचनपूर्ती केल्याचे समाधान मिळाल्याचा आनंद शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना विभागप्रमुख सिद्धेश राणे यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यासाठी या रस्त्यावरील वाहतुकदारांसह वाहतूकदार व ग्रामस्थांची…

Read More

फोंडा विभागातील पुल व रस्त्यांसाठी नाबार्ड अंतर्गत ५ कोटी ८८ लाख मंजूर

सिद्धेश राणे :खास. राऊत, आम.नाईक यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश… ⚡कणकवली ता.१९:- गेली अनेक वर्षे लोकांची मागणी असलेल्या फोंडा विभागातील पुलांच्या बांधकामासाठी पुरवणी अर्थसंकल्पात ५ कोटी ८८ लाख मंजूर करण्यात आले आहेत. यासाठी युवासेना विभागप्रमुख सिद्धेश राणे यांनी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार खास .विनायक राऊत, आम. वैभव नाईक यांनी…

Read More

शंकर सावंत यांनी खेमराज प्रशालेला केली दहा हजारांची मदत

बांदा/प्रतिनिधीअमेरिकेचे उद्योजक व मुळ बांदा-गडगेवाडी येथील खेमराज मेमोरिअल इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजचे माजी विद्यार्थी शंकर सावंत यांनी खेमराज प्रशालेला दहा हजार रुपयांची देणगी दिली. सावंत हे १९९३ सालच्या सायन्सच्या बॅचचे विद्यार्थी होते. ते सॉफ्टवेअर डेव्हलपर असून अमेरीकेत त्यांची स्वतःची कंपनी आहे. काही दिवसांसाठी देशात आलेल्या सावंत यांनी आपल्या शाळेला भेट देऊन शिक्षक व सायन्सच्या…

Read More

आरोस विद्या विकास हायस्कूल मधील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

बांदा/प्रतिनिधीआरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल मधील विद्यार्थांना विजय सोनावळे मित्र मंडळ व निलेश परब मित्र मंडळाने सामाजिक भावनेतून शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विद्याधर देसाई यांनी सांगितले की, या मंडळाने दरवर्षी प्रमाणे ह्या ही वर्षी या हायस्कूल मधील सर्व विद्यार्थांना वह्यांचे वाटप केले खरोखरच या मंडळाला धन्यवाद देतो. कारण आता दिवसेंदिवस शैक्षणिक साहित्यांचे…

Read More

बावशी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक प्रतिष्ठान अध्यक्षपदी विलास कांडर तर कार्यवाहपदी समीर मयेकर

⚡कणकवली ता.१९-: बावशी गावचा सर्वांगीण विकास साधण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून बावशी सामाजिक-सांस्कृतिक-शैक्षणिक प्रतिष्ठानची स्थापना नव्याने करण्यात आली आहे. सदर प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते विलास कांडर तर कार्यवाहपदी गावचे पोलीस पाटील समीर मयेकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. कणकवली तालुक्यातील बावशी गाव हा विकासाच्या दृष्टीने उपेक्षित राहिलेला गाव म्हणून ओळखला जातो. भौगोलिक दृष्ट्या निसर्गाच्या कुशीत…

Read More

गटाराची कामे चार दिवसात मार्गी लावू…

संजू परब यांना मुख्याधिकाऱ्यांचा शब्द:कामे मार्गी न लागल्यास आम्ही पुढची भूमिका ठरवू.. ⚡सावंतवाडी ता.१९-: मुसळधार पावसाने काल सावंतवाडी शहरात ठिकठिकाणी पाणी तुंबले होते गटाराचे काम पावसाळ्यापूर्वी न झाल्याने हा प्रकार घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे यासंदर्भात माजी नगराध्यक्ष यांना आज या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये विचारले असता चार दिवसापूर्वीच आपण मुख्याधिकारी यांचे याबाबत लक्ष वेधले आहे. तात्काळ…

Read More
You cannot copy content of this page