Headlines

Global Maharashtra Breaking News

आमजनतेला त्रास देणा-यांना धडा शिकवा!-शैलेश परब

⚡वेंगुर्ला ता.२९-: माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब शेतकरी, विद्यार्थी नैसर्गिक आपत्तीत ओढावलेल्या जनतेला अत्यावश्यक ती मदत करा. अशा स्वरुपात केलेल्या आवाहनानुसार सर्वसामान्यांची गरज ओळखून त्याप्रमाणे कार्यक्रम राबविले जात आहेत. वेंगुर्ला तालुक्यात जे कार्यक्रम होत आहेत त्याची संकल्पना तालुकाप्रमुख यशवंत परब यांची आहे. शिवसेना ही सर्वसामान्य लोकांची, सर्वसामान्य जनतेचे हित…

Read More

तळवडे येथे आढळलेल्या मागरीची वन विभागाकडून नैसर्गिक अधिवासात यशस्वी मुक्तता…

⚡सावंतवाडी ता.२९-: सावंतवाडी मधील मौजे तळवडे गावातील मिरेस्तेवाडी येथे श्री.विनायक परब यांच्या घरच्या परिसरात आढळून आलेल्या मगरीची सावंतवाडी वन विभागाच्या कर्मचारी यांनी यशस्वी सुटका करत तिला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. याबाबत सविस्तर वृतांत असा की, तळवडे येथे मानवी वस्तीजवळ मगर आढळून येत असल्याबाबत वन विभागाला कळाले नुसार सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांचे नेतृत्वाखाली वन विभागाचे…

Read More

संभाजी भिडे यांच्या प्रतिमेस काळे फासून मालवणात काँग्रेसकडून निषेध

⚡मालवण ता.२९-: राष्ट्रपिता महात्मा गांधींबाबत संभाजी भिडे यांनी अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल आज मालवणात राष्ट्रीय काँग्रेसतर्फे संभाजी भिडे यांच्या प्रतिमेस काळे फासून भिडे यांचा तीव्र निषेध करण्यात आला. राष्ट्रपिता महात्मा गांधींचा विजय असो… निषेध असो निषेध असो, संभाजी भिडे यांचा निषेध असो… अशा घोषणाही यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या. अमरावती जिल्ह्य़ातील बडनेरा येथील एका कार्यक्रमात मनोहर उर्फ…

Read More

शिक्षण विभागातील अधिकारी ऐकत नाहीत हे केसरकर समर्थकांनी जाहीर करावे…

मायकल डिसोझा;कोणत्या शाळांत पुस्तक मिळाली नाही याची यादी आम्ही देतो.. सावंतवाडी : शिक्षण विभागातील अधिकारी ऐकत नाहीत हे केसरकर समर्थकांनी जाहीर करावं, कोणत्या शाळांत पुस्तक मिळाली नाही याची यादी आम्ही देतो असा पलटवार माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा यांनी केला. माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी शालेय विद्यार्थांना पुस्तक पुरवली जात आहेत. २२ शाळांत पुस्तक…

Read More

नवीन कुर्ली ग्रामपंचायतच्या परिपूर्ण प्रस्तावासाठी आमचा पाठपुरावा…

अनंत पिळणकर:मनोज रावराणेंनी स्वतंत्र ग्रामपंचायतच्या विरोधात केला होता पत्रव्यवहार ⚡कणकवली ता.२९-: काही दिवसांपूर्वीच नवीन कुर्ली वसाहत साठी स्वतंत्र ग्रामपंचायत मंजूर झाल्याची फसवी माहिती देत गावात मिरवणूक काढून बॅनरबाजी करणाऱ्या शिंदे गटाच्या आग्रे आणि हरिष पाटील यांचा खोटेपणा उघड झाला असून अद्याप स्वतंत्र ग्रामपंचायतचा आदेशच झाला नसल्याचे आमदार नितेश राणेंनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या घेतलेल्या…

Read More

देशाशी इमान राखून प्रामाणिक कार्य केले तरी ती खुप मोठी देशसेवा ठरेल…*

धोंडी पास्ते यांचे प्रतिपादन:डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालयातकारगिल विजय दिन उत्साहात साजरा.. ⚡बांदा ता.२९-: जसे देशाची सीमा सुरक्षित ठेवण्याचे काम सैनिक करतात. तसे प्रत्येक नागरिकाने आप-आपल्या क्षेत्रात देशाशी इमान राखून प्रामाणिक कार्य केले तरी ती खुप मोठी देशसेवा ठरेल. विद्यार्थ्यांनी देशसेवेचा ध्यास धरुन सैन्यात जावे. चिकाटीने भरतीला जावे, स्पर्धा परीक्षा द्याव्यात. सकारात्मक जगावे. यशस्वी…

Read More

आंब्याच झाड शेजारील कठडा कोसळल्यान धोकादायक स्थितीत…

जिल्हा परिषद शाळा नं. २ येथील घटना:नगरपरिषदने तत्काळ उपयोजना करावी; देव्या सूर्याजींची मागणी.. ⚡सावंतवाडी ता.२९-: जिल्हा परिषद शाळा नं. २ च्या समोरील आंब्याच झाड शेजारील कठडा कोसळल्यान धोकादायक स्थितीत आहे. नगरपरिषद प्रशासनाने याकडे लक्ष देत वेळीच योग्य ती उपाययोजना करावी.शाळेच्या प्रवेशद्वारा समोर हे झाड असून वेळीच दक्षता न घेतल्यास अपघात होण्याची शक्यता आहे.याठिकाणी विद्यार्थी व…

Read More

कासार्डे विद्यालयाच्या माजी विद्यार्थी ‘याराना मित्र परिवार’ ग्रूपची भेट

⚡कणकवली ता.२९-:कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डेच्यासन -१९९० -९२बॅचचे माजी विद्यार्थी ‘याराना मित्र परिवार’ ग्रुपने नुकतीच आपल्या शाळेला सदिच्छा भेट देऊन आपल्या गुरुजनांचा आशीर्वाद घेतला. छोटेखानी आयोजित कार्यक्रमाला स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे, स्कूल कमिटी चेअरमन अरविंद कुडतरकर,सल्लागार प्रभाकर कुडतरकर, पदाधिकारी रवींद्र पाताडे,दिपक गायकवाड, प्राचार्य एम.डी.खाड्ये आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी ‘याराना मित्रवारातील उपस्थित…

Read More

उभा बाजार परिसराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली..

दोन दिवस नागरिकांना पाणीटंचाई; सुरेश भोगटे यांच्यासह नागरिकांनी अधिकाऱ्यांना धरले धार्‍यावर ⚡सावंतवाडी ता.२९-: येथील शहराच्या उभा बाजार चितार आळीच्या काही भाग वैश्य वाडा च्या काही भाग गेले दोन दिवसापासून पाण्यापासून वंचितकलावती मंदिर कडून माठेवाडा येथे येणारी पाण्याची लाईन फुटल्याने नागरिकांची पाण्यापासून तारांबळ उडाली ही बाब येथील नागरिकांनी माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांच्या निदर्शनास आणून दिल्याने…

Read More

बांदा दशक्रोशीतील 25 गावे अंधारातच…

३० तासाहून अधिक काळ उलटला ; बिघाड दूर करण्यास अपयश ⚡बांदा ता.२९-: महावितरणच्या इन्सुली उपकेंद्रातील बिघाड दूर करण्यात तांत्रिक टीमला अद्यापही अपयश आल्याने बांदा शहरासह दशक्रोशीतील २५ गावे ३० तासाहून अधिक काळ अंधारात आहेत. ब्लॅक आउट झाल्याने याचा सर्वाधिक फटका बांदा शहराला बसला. शहरातील उद्योग व्यापार व बँकिंग सेवेवर याचा परिणाम झाला. वीज पुरवठा सुरळीत…

Read More
You cannot copy content of this page