Headlines

Global Maharashtra Breaking News

आंबोली आरोग्य केंद्रात टेलिमेडिसिन सुरू करा…

सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांची मागणी.. ⚡आंबोली,ता.१८-: येथील आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात टेलीमेडिसिन सुरू करण्याची आवश्यकता असून जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा आरोग्य अधिकार्यांनी ,जिल्हाधिकारी यांनी तसा प्रस्ताव पाठवावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी केली आहे. येथील आंबोली आरोग्य केंद्रात १५ गावांचा समावेश असून १६ किलोमीटर घाट क्षेत्र असून थंड हवेचे आणि अति…

Read More

डेंग्यू तसेच साथीच्या च्या पार्श्वभूमीवर खबरदारी घ्या- महेश जाधव

आंबोली,ता.१८: डेंग्यू च्या पार्श्वभूमीवर कोरडा दिवस पाळण्याबरोबर परिसरात मच्छर न होण्यासाठी खबरदारी घेण्याचे,तसेच ताप, अंगदुखी सदृश्य लक्षणे असल्यास आरोग्य केंद्राशी संपर्क साधा असे आवाहन येथील आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.महेश जाधव यांनी केले आहे. येथील आंबोली आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत चौकुळ मळववाडी आणि चुरणीची मूस येथे दोन रुग्ण डेंग्यूचे आढळले असून आणखी ७-८ नमुने तपासणीसाठी लॅब…

Read More

स्वीकृत नगरसेवकासाठी केलेली शिफारस दिपक केसरकर यांनी विसरु नये…

माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले ; पुंडलिक दळवींचा वाढदिवस उत्सवात साजरा.. ⚡सावंतवाडीत ता.१८-: “स्वीकृत”नगरसेवक झालेले दीपक केसरकर यांनी आता टनाटन उड्या मारू नयेत,त्यांना स्वीकृत नगरसेवक करून घेण्याची दिलीप नार्वेकर यांच्याकडे मी शिफारस केली होती त्यामुळे त्यांनी भूतकाळ विसरू नये असा टोला माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी आज लगावला.दरम्यान तुमच्या मंत्री पदाचा फायदा सावंतवाडी मतदारसंघाला काय झाला..?…

Read More

गणेश चतुर्थी नंतर सावंतवाडीत शरद पवारांची सभा होणार..

जिल्हाध्यक्ष अमित सामंत; न भुतो न भविष्यती अशी सभा होणार सावंतवाडीराष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वस्व शरद पवार यांची सभा गणेश चतुर्थी नंतर सावंतवाडी मतदारसंघात सभा होणार असल्याची माहिती अमित सामंत यांनी आज येथे दिली.दरम्यान याबाबतची माहिती कालच वरिष्ठांकडून प्राप्त झाली असून ना भूतो ना भविष्य अशी सभा ही सावंतवाडी मतदारसंघात होणार असल्याच देखील सामंत यांनी यावेळी सांगितले.

Read More

सिंपन प्रतिष्ठान मुंबईच्यावतीने मणिपूरच्या घटनेचा निषेध

⚡कणकवली ता.१८-: मणिपूर येथे गेले दोन महिने दलित, आदिवासी, मागासवर्गीयावर होणाऱ्या अमानुष अत्याचाराचा तीव्र निषेध करण्यासंबंधीचे पत्र शिवाजी राठोड नायब तहसीलदार,कणकवली यांना देवून मणिपूर हत्याकांड प्रकरणाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे, सरचिटणीस बाळकृष्ण जाधव,खजिनदार दत्ता पवार, चिटणीस.बी.एस.कदम आणि कार्यकारिणी सदस्य राजेश कदम आदी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.सध्या देशातील एकूणच अराजक…

Read More

नांदगाव मंडळ अधिकारी विद्या जाधव यांचा बदलीनिमित्त नांदगाव वासियांतर्फे गौरव

⚡कणकवली ता.१८-: कणकवली तालुक्यातील नांदगाव विद्यमान मंडळ अधिकारी सौ.विद्या जाधव यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बदली झाली असून त्यांनी सन २०१८ ते २०२३ या कालावधीत उत्कृष्ट कामगिरी बजावली असून त्यांना नांदगाव वासियांतर्फे सन्मान करण्यात आला आहे. दरम्यान नुतन मंडळ अधिकारी म्हणून आत्मबोध जाधव रुजू झाले असून त्यांना ही शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. यावेळी शाल ,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन…

Read More

सर्वसामान्य माणसाचा आर्थिक विकास जिल्हा बँकेच्या माध्यमातून साधता येईल:नितेश राणे…

⚡देवगड ता.१८-: बँकींग व्यवसाय करीत असताना सामान्य माणसाचे बँकेशी असलेलं नातं विश्वासाचे असलं पाहिजे. सर्वसामान्य माणसाचा आर्थिक विकास जिल्हा बँकेच्या माध्यमातून साधता येणार असून यातूनच जिल्ह्याचा विकासाला चालना मिळेल असे मत आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले. ते सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या तळेबाजार शाखेच्या एटीएम सेंटरच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होते. आज जिल्हा बँक डीजिटल बँकींग चा…

Read More

बावशी सामाजिक संस्थेच्या बोधचिन्हाचे १९ रोजी अनावरण

प्रशीक पाटील यांनी महापुरुषांच्या प्रतिमेने साकारले अर्थपूर्ण बोधचिन्ह ⚡कणकवली ता.१८-: बावशी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक प्रतिष्ठान या संस्थेचे सांगली इस्लामपूर येथील प्रतिभावंत तरुण चित्रकार प्रशीक पाटील यांनी महापुरुषांच्या प्रतिमेचे अर्थपूर्ण बोधचिन्ह साकारले आहे. त्याचा अनावर कार्यक्रम बावशी येथे शनिवार 19 रोजी स. ११ वा. आयोजित करण्यात आला आहे.विवेकाने जगू हाच आमचा ध्यास- जात धर्म ओलांडून गावचा…

Read More

मंत्री केसरकारांमुळेच अडाळी एमआयडीसीत उद्योजक येत नाहीत..

राजन तेलींचा आरोप: 20 मार्चला निघणार लॉंग मार्चला भाजप सहभागी होणार सावंतवाडी ता.आडाळी एमआयडीसीतील प्लाॅट कोणाला वितरित करु नका त्या ठिकाणी मोठा उद्योजक येणार आहे असे पत्र आमदार दीपक केसरकर यांनी उद्योगमंत्र्याकडे दिल्यानेच तेथे कोणीही उद्योजक आले नाही असा आरोप आज येथे माजी आमदार राजन तेली यांनी केला. मात्र आम्ही केलेले प्रयत्न येथे तोकडे पडले…

Read More

दीपक केसरकर हे मंत्री असून ते
बांदावासियांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला डावलणे हे निषेधार्य…

रियाज खान:भाजपसोबत आमचे राजकीय मतभेद असले तरी, क्रीडा संकुलच्या प्रश्नावर आमची भूमिका ही शीतल राऊळ यांच्या सोबत… बांदा/प्रतिनिधिबांदा व दशक्रोशीला उत्तुंग क्रीडा परंपरा आहे. त्यामुळे बांदा शहरात क्रीडा संकुल होणे ही काळाची गरज आहे. भाजपसोबत आमचे राजकीय मतभेद आहेतच, मात्र क्रीडा संकुलच्या प्रश्नावर आमची भूमिका ही माजी सभापती शीतल राऊळ यांच्या सोबत नेहमीच राहील. दीपक…

Read More
You cannot copy content of this page