Headlines

Global Maharashtra Breaking News

गणेश विसर्जनासाठी घाट पायऱ्या बांधाव्या

साटेली भेडशी उपसरपंचांची ‘बांधकाम’ कडे मागणी ⚡दोडामार्ग,ता.०५-: साटेली भेडशी खालचाबाजार येथे नदीवर गणेश विसर्जनासाठी तत्काळ घाट पायऱ्या बांधून गैरसोय टाळावी, अशी मागणीसाटेली भेडशी उपसरपंच गणपत डांगी यांनी सार्वजनिक बांधकामचे उपविभागीय अभियंता अनिल बडे यांच्याकडे केली.निवेदनात म्हटले आहे,यावर्षी दोडामार्ग तिलारी राज्य मार्गावरील साटेली भेडशी खालचा बाजार येथे नवीन पूल बांधण्यात आला. काम करण्यात आले.त्यावेळी गणेश विसर्जनासाठी…

Read More

पोषण माह निमित्त राज्यस्तरीय शालेय पोषण स्पर्धा

⚡कणकवली ता.०५-:सप्टेंबर हा महिना पोषण महिना म्हणून सर्वत्र साजरा केला जातो, याच अनुषंगाने यंदा महाराष्ट्र राज्यातील शाळांसाठी पोषण स्पर्धा आयोजित केलेली आहे, यात खाजगी तसेच सरकारी कोणतीही शाळा सहभागी होवू शकते, यासाठी कसलेही प्रवेश शुल्क नाही, यात विद्यार्थ्यांसाठी पोषणावर आधारित प्रश्न मंजूषा तर शाळा स्तरावर पोषणासाठी मायक्रोग्रीन तयार करणे या स्पर्धा घेण्यात येणार आहेत .प्रश्नमंजूषा…

Read More

जी. ए. कुलकर्णी शताब्दी संस्मरण कथा अभिवाचन कार्यक्रम

⚡कणकवली ता.०५-: ज्येष्ठ कथाकार जी. ए. कुलकर्णी यांच्या कथा अभिवाचन जागर कार्यक्रमातील तिसरा, सप्टेंबर महिन्यातील कार्यक्रम ९, १० आणि ११ सप्टेंबर रोजी अनुक्रमे तळेरे, कणकवली आणि कुडाळ येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन अभिवाचक जी.एं.च्या तीन कथा सादर करतील. ‘पाणमाय’ ही कथा कणकवलीच्या पूजा सावंत, ‘राणी’ ही कथा देवगडच्या ॲड. अपर्णा परांजपे-प्रभू…

Read More

संतोष वायंगणकर लिखित “सेलिब्रिटींचा कोरोना काळ” पुस्तकाचे ९ सप्टेंबर रोजी कणकवलीत प्रकाशन

प्रा.जी. ए.सावंत यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती:कणकवली तालुका पत्रकार संघातर्फे कार्यक्रमाचे आयोजन ⚡कणकवली ता.०५-: ज्येष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर लिखित आणि कवी अजय कांडर संचलित प्रभा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या “सेलिब्रिटींचा कोरोना काळ” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वा. कणकवली पंचायत समितीच्या प.पू. भालचंद्र महाराज सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.कणकवली तालुका पत्रकार समितीच्यावतीने…

Read More

साकेडी तंटामुक्त समिती
अध्यक्षपदी राजु सदडेकर

⚡कणकवली ता.०५-:साकेडी गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी कृष्णा विठ्ठल उर्फ राजू सदडेकर यांची एक मताने निवड करण्यात आली. साकेडी ग्रामपंचायतची ग्रामसभा ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली. या प्रसंगी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती गठित करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी सदडेकर यांची नियुक्ती करण्यात आली. श्री. सदडेकर हे साकेडी सोसायटीच्या संचालक पदी कार्यरत असून त्यांच्या या अध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल…

Read More

गणेशोत्सवापूर्वी कलमठ गावातील वीज समस्या सोडवा

युवा सेनेच्यावतीने विद्युत वितरणचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे मागणी ⚡कणकवली ता.०५-: कलमठ गावातील वीज समस्या बाबत वारंवार अर्ज करून देखील वीज समस्या सोडवली जात नाही. यामुळे कलमठ गावात वारंवार वीज खंडित होवून नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वीज समस्या मार्गी लागावी यासाठी ठाकरे युवा सेनेच्या वतीने विद्युत वितरणच्या कार्यालयाला धडक दिली. कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते…

Read More

खारेपाटण मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला धक्का…

ठाकरे गटाच्या ग्रामपंचायत उमेदवार आणि जिल्हा परिषद शाळा रामेश्वर च्या मा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नंदिनी पराडकर यांचा शिंदे शिवसेना पक्षात प्रवेश… कणकवली ता.०५-: शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नंदिनी पराडकर यांनी शिंदे गट शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. युवा सेना जिल्हाप्रमुख सुकांत वरुणकर ,उपतालुक प्रमुख मंगेश गुरव आणि…

Read More

शेतकऱ्यांकडील उत्पादीत मालाला योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी खरेदी विक्री संघाचे प्रयत्न…

प्रमोद गावडे:मयत सभासद वारसांनी नोंद करून सहकार्य करावे.. सावंतवाडी,दि.५ सप्टेंबर (प्रतिनिधी)शासकीय भात खरेदी,खत विक्री व्यवसाया सोबत शेतकऱ्यांकडील उत्पादीत मालाला योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच शेतकरी व बागायतदारांच्या हिताच्या दृष्टीने काही उपक्रम हाती घेण्याबाबत संचालक मंडळ विचाराधीन आहे, असे प्रतिपादन चेअरमन प्रमोद गावडे यांनी केले. सावंतवाडी तालुका…

Read More

सुजाण मतदार हे भारतीय लोकशाहीचे मर्मस्थान आहे..

मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे ; भोसले नॉलेज सिटी मध्ये लोकशाही जीवन प्रणाली आणि शिक्षण या विषयावर चर्चासत्र संपन्न.. ⚡सावंतवाडी ता.०५-: भारताच्या लोकशाही समोर अनेक आव्हाने निर्माण झाली होती परंतु भारतीय लोकशाही अधिक प्रौढ झाली. स्वातंत्र्यानंतर भारतीय लोकशाही तोडण्याचे काम अनेक वेळा झाले . परंतु भारतीय लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम येथील सुजाण मतदारांनी केले. सुजाण…

Read More

सावंतवाडीत प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आंदोलन…

शिक्षक समितीने राबविले सामूहिक रजा आंदोलन सावंतवाडीराज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज येथे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक समिती सावंतवाडीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर सामूहिक किरकोळ रजा आंदोलन सोडले यावेळी आमच्या मागण्या सोडवण्यासाठी कोणतीही हालचाल न केल्यास हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती विराट मोर्चा काढेल असा इशारा समितीच्या…

Read More
You cannot copy content of this page