Headlines

Global Maharashtra Breaking News

वायंगणी समुद्रकिनाऱ्यावर आयोजित केलेली स्वच्छता मोहीम स्थगित…

⚡वेंगुर्ले ता.०१-: सिंधुदुर्ग जिल्हयात हवामान खात्याने कमी दाबाच्या पट्टयामुळे ४८ तासात अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केल्यामुळे एस आर दळवी फाउंडेशनने सोमवारी २ ऑक्टोंबर रोजी वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी समुद्रकिनाऱ्यावर आयोजित केलेली स्वच्छता मोहीम स्थगित केली आहे. विलवडे गावचे सुपुत्र रामचंद्र दळवी आणि सिता दळवी या दांम्पत्याने स्थापन केलेल्या बहुउद्देशीय अशा राज्यस्तरीय एस आर दळवी फाउंडेशनने राष्ट्रपिता…

Read More

तापसरीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात योग्य उपाय योजना राबवा…

गुरुदास गवंडे: तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.. ⚡सावंतवाडी ता.०१-: गेले १५ दिवस पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असून गावागावात अनेक ठिकाणी तापसरीचे रुग्ण आढळत आहे.त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात डेंगू चे रुग्ण आढळले आहेत.आरोग्य यंत्रणा कुठेही हवे तसे काम करताना दिसत नाही. याची आपण गांभीर्याने दखल घेऊन सावंतवाडी तालुक्यातील तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य केंद्र, उपकेंद्रे, डॉक्टर, आरोग्य…

Read More

सावंतवाडी शहरात स्वच्छता अभियान उत्स्फूर्त प्रतिसाद…

काँग्रेसचे राघवेंद्र नार्वेकर यांचा ही सहभाग.. ⚡सावंतवाडी ता.०१-: स्वच्छता ही सेवा अंतर्गत सावंतवाडी शहरात देखील आज स्वच्छता अभियान उपक्रम राबवण्यात आला. यावेळी या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दरम्यान यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर यांनी देखील स्वच्छता अभियान मध्ये सहभाग घेतला होता.

Read More

सिंधू गर्जना ढोल पथकाचा कणकवलीत सत्कार

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडून कौतुकाची थाप ⚡कणकवली ता.०१-: कणकवली शहरातील सिंधू गर्जना ढोल पथक नुकतेच दिल्ली वारी करून आले असून, विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ व अन्य कार्यक्रमांसाठी या ढोल पथकाला पाचारण करण्यात आले होते. या निमित्ताने सिंधुदुर्गाच्या ढोल पथकाचा आवाज दिल्लीत दुमदुमला होता. या पथकाने घेतलेली भरारी कौतुकास्पद असून, हे पथक नुकतेच कणकवलीत माघारी परतले….

Read More

माजगावात स्वच्छता अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद…

सरपंच सौ. अर्चना सावंत यांचा पुढाकार: ज्येष्ठ नागरिक दिन साजरा.. ⚡सावंतवाडी ता.०१-: स्वच्छता ही सेवा अंतर्गत माजगाव ग्रामपंचायत येथे आज स्वच्छता अभियान उपक्रम राबवण्यात आला. यावेळी सरपंच डाॅ. सौ अर्चना सावंत यांच्या पुढाकारातून हा अभियान राबवण्यात आला.या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दरम्यान यावेळी जेष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमासाठी सावंतवाडी पंचायत…

Read More

मालवणात शिव शौर्य यात्रेचे शिव प्रेमिन कडून उत्साहात स्वागत…

⚡मालवण ता.३०-: छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो…. जय भवानी जय शिवाजी…. अशा आसमंत दुमदुमून टाकणाऱ्या घोषणा देत ढोल ताशांच्या गजरात भगवे ध्वज नाचवीत आज रात्री मालवणात दाखल झालेल्या शिव शौर्य यात्रेचे शिव प्रेमिनी उत्साहात स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला साडे तीनशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने…

Read More

खासदार विनायक राऊत यांनी वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांच्या गणरायाचे घेतले दर्शन…

⚡सावंतवाडी ता.२८-: वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांच्या घरी विराजमान झालेल्या श्री गणरायाचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री.विनाय राऊत यांनी दर्शन घेतले.दरम्यानयावेळी कार्यकर्त्यांकडून राऊत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. दरम्यान यावेळी खासदार राऊत यांनी अन्य गणेश मंडळाचे दर्शन घेतले.

Read More

मध्यान्ह भोजन घेऊन जाणारा टेम्पोचा अपघात…

टेम्पो चालक जखमी:महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच.. कुडाळ, प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर पावशी भंगसाळ नदी पुलानजीक शनिवारी सकाळी १० च्या सुमारास कामगार मध्यान्ह भोजन घेऊन जाणारा टेम्पोचा अपघात झाला. टेम्पो चालकाला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पलटी होऊन अपघात झाला. यात टेम्पोचालक जखमी झाला आहे. त्याला कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.प्राप्त माहितीनुसार, कुडाळ…

Read More

कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्यासाठी विचार विनिमय…

तालुका खरेदी विक्री संघाच्या वार्षिक बैठकीत चेअरमन राजन गावकर यांची माहिती:सभासदांनी किमान वेतन देण्याचा उपस्थित केला प्रश्न.. ⚡मालवण ता.३०-: मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या मागील सभेत कर्मचाऱ्यांना किमान वेतनाचा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यांना किमान वेतन लागू झाले का ? न झाल्यास ते केव्हा सुरु होणार असा प्रश्न खरेदी विक्री संघाचे सभासद नंदू देसाई,…

Read More

शिवरायांच्या पुतळ्यामुळे राजकोट किल्ला पुनर्जिवीत होईल…

बाबा मोंडकर:जिल्ह्यातील ३८ किल्ल्यातील माती पुतळ्याच्या ठिकाणी आणून विधिवीत पूजन व्हावे यासाठी पर्यटन महासंघ प्रयत्नशील.. ⚡मालवण ता.३०-: सिंधुदुर्ग किल्ल्यात होणाऱ्या नौदल दिनानिमित्त नौदला कडून उभारण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा सिंधुदुर्ग किल्ल्यातच उभारावा अशी शिवप्रेमींची मागणी होती व त्यासाठी आम्ही प्रयत्नही केले. मात्र किल्ल्यातील जागा मालक व प्रशासन यांच्याशी योग्य समन्वय झाला नाही. तथापि,…

Read More
You cannot copy content of this page