Headlines

Global Maharashtra Breaking News

शेतकऱ्यांना भरपाई, जनतेला आनंदाचा शिधा देणारे संवेदनशील सरकार…

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले महायुती सरकारचे अभिनंदन ⚡ओरोस ता.०५-: जून-जुलै महिन्यातील पूर व अतिवृष्टीमुळे पिके व शेतजमिनींचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने तात्काळ १,०७१ कोटींचा निधी मंजूर केला आहे, तर आनंदाचा शिधा वाटपात पोहे आणि मैद्याचा समावेश झाल्याने सामान्य कुटुंबांचे दिवाळीचे दिवस अधिक आनंदाचे होणार आहेत, अशी भावना भाजपाचे जिल्हा अध्यक्ष…

Read More

मुसळधार पावसानंतर सावंतवाडी बाजारपेठ तुंबली…

जयप्रकाश चौकात गुडघाभर पाणी; पादचारी तसेच वाचालकांना पाण्यातून काढावी लागली वाट ⚡सावंतवाडी ता.०५-: शहरात आज सायंकाळ मुसळधार पाऊस झाला यात शहरातील मुख्य बाजारपेठेत जयप्रकाश चौक ते चंदुभवन परिसरात गुडघ्यावर पाणी साचले होते तर परिसरातील दुकानांच्या पायऱ्यांना पाणी लागले दरम्यान पावसाळ्यात व्यवस्थित गटारे साफ न केल्यामुळे हा प्रकार घडला असा आरोप येथील व्यापाऱ्यांकडून करण्यात आला.

Read More

विद्युत खांबाला मोटरसायकलची धडक बसल्याने ठाकरे गटाचे वायरी भागाचे शाखाप्रमुखांचे निधन…

⚡मालवण ता.०५-: मालवणहून वायरी येथील आपल्या घरी जात असताना अचानकपणे मोटरसायकलची धडक वायरी येथील हॉटेल साई माऊली नजिकच्या विद्युत खांबाला बसल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार ज्ञानेश्वर उर्फ गोटया बाबाजी मसूरकर (४२. रा. वायरी भूतनाथ) यांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली गोट्या मसुरकर हे शिवसेना ठाकरे गटाचे वायरी भागाचे शाखाप्रमुख होते. त्यांच्या…

Read More

संजय गांधी ‘ चे लाभार्थी तीन महिने अनुदानाविना…

बाबूराव धुरी यांची माहिती:योजनेच्या पदाधिकाऱ्यांनी रक्कम तत्काळ प्रयत्न करावे… दोडामार्ग, ता.५-:संजय गांधी निराधार योजनेसह वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थ्यांना गेले तीन महिने अनुदान मिळालेले नाही.समाजातील वंचित,उपेक्षित,निराधार, दिव्यांग,वृद्ध अशा व्यक्तींना सरकारकडून दरमहा विशिष्ट रक्कम त्यांचे जगणे सुकर व्हावे म्हणून दिली जाते.पण गेले तीन महिने ती रक्कम लाभार्थ्यांना मिळालेली नाही, अशी माहिती शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख बाबूराव धुरी…

Read More

प्रभाकर शिरसाट यांना फार्मसिस्ट ऑफ द इयर पुरस्कार…

यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजने केला सन्मान ⚡बांदा ता.०५-: यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजच्या यावर्षीचा फार्मसिस्ट ऑफ द इयर हा पुरस्कार गेली ६० वर्षे सचोटीने व्यवसाय करत असलेल्या बांदा येथील पी एम शिरसाट मेडिकलचे मालक प्रभाकर महादेव शिरसाट यांना मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. यावेळी श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष अच्युत भोसले, सचिव संजीव देसाई, जिल्हा…

Read More

देशातील कारागिरांच्या उन्नतीसाठी पी एम विश्वकर्मा योजना…

केंद्रीयमंत्री नारायण राणे:सिंधुदुर्गनगरीतील परिसंवादात मोठा प्रतिसाद.. ओरोस ता.०५-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी एम विश्वकर्मा ही चांगली, महत्वाची योजना आणली आहे. स्वातंत्र्यानंतर दुर्लक्षित राहिलेल्या देशातील विश्वकर्मा यांना विकसित करण्यासाठी ही योजना आणली गेली आहे. यासाठी वेगवेगळ्या विभागांनी अनेक महिने अभ्यास केला. त्यानंतर ही योजना लागू करण्यात आली आहे. योजनेच्या माध्यमातून विश्वकर्मा यांच्या दारात लक्ष्मी दारात…

Read More

“बदलत्या जीवनशैलीत आरोग्याबरोबरच सौंदर्य विषयक जाणीव व जागृती सुद्धा महत्त्वाची…”

सौ वर्षा माळी:आरोग्य चांगले असल्यास कार्यक्षमता वाढते.. ⚡बांदा ता.०५-:येथील गोगटे -वाळके महाविद्यालयात गोगटे -वाळके महाविद्यालय बांदा आणि श्रीमती चंद्राबाई कल्लाप्पा म्हेत्री मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट, हलकर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने महिला विकास कक्षा अंतर्गत” महिलांचे आरोग्य”हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने प्रमुख वक्त्या सौ वर्षा माळी (ब्युटीशियन कोल्हापूर) यांनी महाविद्यालयीन विद्यार्थिनी आणि त्यांचे आरोग्य व सौंदर्य…

Read More

राकेश परब यांना विद्धार्थी मित्र पुरस्कार प्रधान…

⚡बांदा ता.०५:- नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, सिंधुदुर्ग विभाग या संस्थेच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रामध्ये गेली २३ वर्षे देत असलेल्या योगदान बद्दल बांद्याच्या व्ही. एन. नाबर इंग्लिश मीडियम स्कूल बांदा मधील मल्टी स्किल फाउंडेशन कोर्स या अभ्यासक्रमाचे तंत्रशिक्षक श्री. राकेश परब यांना ‘विदयार्थी मित्र’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले. नुकताच कुडाळ येथील मराठा समाज…

Read More

“होऊ दे चर्चा विचारा प्रश्न..!”

कणकवलीत 6 रोजी अभियान ⚡कणकवली ता.०६-: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना कणकवली तालुक्याच्या वतीने शुक्रवार ६ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता “होऊ दे चर्चा विचारा प्रश्न..!” हे अभियान राबविण्यात येणार आहे. यानिमित्त कणकवली तालुक्यात कॉर्नर सभा घेण्यात येणार आहेत.यावेळी शिवसेना सचिव खा. विनायक राऊत,अभियानाचे निरीक्षक शिवसेना नेते गुरुनाथ खोत, उपनेते जिल्हा संपर्कप्रमुख…

Read More

मृत दोघांच्या वारसांना प्रत्येकी 50 लाख रुपये देण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत…

मंगेश तळवणेकर यांची मागणी: अन्यथा तहसीलदार कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यचा दिला इशारा… सावंतवाडी ता.०५-:शहरात राजवाड्या नजीक भेडले माडाचे झाड पडून अंजीवडे येथील दोन युवकांचा झालेला मृत्यू लक्षात घेता शहरातील धोकादायक झाडे तोडून मृत दोघांच्या वारसांना प्रत्येकी 50 लाख रुपये देण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे यासंदर्भात येत्या पंधरा दिवसात सकारात्मक कारवाई व्हावी अन्यथा शासनाचे लक्ष वेधण्यासाठी…

Read More
You cannot copy content of this page