Headlines

Global Maharashtra Breaking News

मानसीश्वर पर्यटन संस्थेच्या अध्यक्षपदी सुशिल चमणकर…

⚡वेंगुर्ला ता.१८-: उभादांडा येथील श्री देव मानसीश्वर पर्यटन सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी सुशील चमणकर तर सचिवपदी गणपत केळूसकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

Read More

कळसुलकर महाविद्यालयात राष्ट्रीय युवक दिन…

⚡वेंगुर्ला ता.१८-: स्वामी विवेकानंदांचा जन्मदिन हा देशभरात राष्ट्रीय युवक दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने १२ जानेवारी रोजी सावंतवाडी येथील कळसुलकर महाविद्यालयात विशेष कार्यक्रम घेण्यात आला.

Read More

श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये खाद्य महोत्सवाचे थाटात उद्घाटन…

⚡सावंतवाडी ता.१८-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारण मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे खाद्य महोत्सवाच्या आयोजन करण्यात आले होते.या खाद्य महोत्सवाचे उद्घाटन संस्थेच्या चेअरमन राणीसाहेब सौ शुभदादेवी भोंसले व संस्थेच्या विश्वस्त युवराज्ञी सौ. श्रद्धा राजे भोंसले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगीसंस्थेचे संचालक प्रा. डी टी देसाई,सहसंचालक अॅड. शामराव सावंत,नियामक मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत,सदस्य…

Read More

कणकवली नगरपंचायतमार्फत संपूर्ण स्वच्छता अभियान…

श्रीधर नाईक पुतळा ते पर्यटन सुविधा केंद्र परिसरात स्वच्छता.. ⚡कणकवली ता.१८-: जिल्‍हाधिकारी, सिंधुदुर्ग यांचे आदेशानुसार कणकवलीत नगरपंचायत च्यावतीने स्वच्छता मोहीम’ राबविण्‍यात आली.कणकवली नगरपंचायतीतर्फे १८ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ८ वाजलेपासून श्रीधर नाईक पुतळा ते पर्यटन सुविधा केंद्र या परिसरात ‘’संपूर्ण स्वच्छता मोहीम’’ राबविण्यात आली.‘संपूर्ण स्वच्छ्ता मोहीमेअंतर्गत श्रीधर नाईक पुतळा ते पर्यटन सुविधा केंद्र येथे खालीलप्रमाणे…

Read More

कणकवली – जाणवली जोडणाऱ्या ८ कोटीच्या पुलाला प्रशासकीय मान्यता…

पूल विकासाचा दुवा ठरणार; समीर नलावडे,बंडू हर्णे यांनी दिली माहिती.. ⚡कणकवली ता.१८-: कणकवली येथील गणपती साना येथे नदीवर मंजूर झालेला कणकवली आणि जाणवली गावाला जोडणारा पुल गतिमान विकासासाठी फायदेशीर ठरणार असून पर्यटन दृष्ट्या विकासाबरोबरच दळणवळणाची मोठी सोय होणार आहे. या पुलाच्या कामासाठी ८ कोटी ८ लाख रुपये मंजूर झाले असून या पुलाच्या कामाला प्रशासकीय मान्यता…

Read More

उद्धव ठाकरे शिवसेनेतर्फे श्रीराम प्राण प्रतिष्ठादिनी कणकवलीत महाआरती…

जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांची माहिती.. ⚡कणकवली ता.१८-: अयोध्येमध्ये श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारीला होत आहे. त्या‌ अनुषंगाने उद्धव ठाकरे शिवसेनेतर्फे येथील आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे २२ रोजी सकाळी १० वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आले आल्याची माहिती उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिली आहे. तब्बल ५०० वर्षांनंतर अयोध्येत रामलल्ला विराजमान होत आहेत. आपल्या श्रद्धास्थानावरील…

Read More

अखेर कुडाळ एमआयडीसीतील अंधारमय स्मशानभूमी उजेडात…

बाबल गावडे, व्यापारी संघटना उपाध्यक्ष दीपक गावडे यांच्याकडून लाईटची व्यवस्था:स्मशानभूमीत होणारी गैरसोय स्वखर्चातून दूर केल्याने नागरिकांकडून समाधान.. ⚡कुडाळ ता.१८-: कुडाळ एमआयडीसी येथील महापुरुष ब्राह्मण मंदिरानजीकच्या स्मशानभूमीत मागील अनेक वर्षे लाईट व्यवस्था नसल्याने रात्रौच्या वेळेस अंत्यविधी करताना नागरिकांची गैरसोय होत होती. ही गैरसोय लक्षात घेऊन पिंगुळी माजी ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते बाबल गावडे व व्यापारी…

Read More

मडुरा रेल्वे स्थानकात दंडवतेंचे तैलचित्र लावण्यास परवानगी द्या…

मडुरा कोकण रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी.. ⚡बांदा ता.१८-: कोकण रेल्वेचे शिल्पकार कै. मधु दंडवते यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त दि. 21 जानेवारी रोजी मडुरा रेल्वे स्थानकात दंडवते यांचे तैलचित्र लावण्यास परवानगी द्यावी अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी संघटना मडुरा यांनी केली आहे. कोकण रेल्वेला प्रशासनास तशा आशयाचे पत्र संघटनेचे अध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी स्टेशन मास्तर समिल परब…

Read More

सावंतवाडी जुना बाजार येथे सुधीर आडीवरेकर यांच्या पुढाकारातून मंदिरांची साफसफाई…

अयोध्या येथील सोहळ्याचे औचित्य; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग. सावंतवाडीअयोध्या रामजन्म भूमी येथे मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी नगरपालिकेचे माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांच्या पुढाकारातून जुना बाजार मित्र मंडळ तसेच महिला मित्र मंडळाच्या वतीने जुना बाजार परिसरातील मंदिरांची साफसफाई करण्यात आली या मोहिमेमध्ये परिसरातील ग्रामस्थांनी उस्फुर्त सहभाग दर्शविला

Read More

शहरातील मच्छी मार्केट येथील दुचाकी व चारचाकी गाडीला लागली आग…

रात्री सव्वा अकरा ची घटना:नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाला वेळीच पाचारण केल्यान मोठा अनर्थ टळला… ⚡सावंतवाडी ता.१७-: शहरातील मच्छी मार्केट येथील दुचाकी व चारचाकी गाडीला आग लागली. या आगीत दुचाकी जळून खाक झाली तर चारचाकी गाडी सुदैवाने भस्मसात होण्यापासून बचावली. नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाला वेळीच पाचारण केल्यान मोठा अनर्थ टळला.

Read More
You cannot copy content of this page