जनतेच्या सामोरे जाताना लाज वाटत असल्याने केसरकरांची नाहक रुपेश राऊळांकडून बदनामी…
गुणाजी गावडे यांचा पलटवार: तुमच्या नेत्यांनी जिल्ह्यासाठी किती निधी दिला हे आदी जाहीर करा; आणि मगच आमने-सामने येण्याची भाषा करा… सावंतवाडी ता.२८-: तुमच्या नेत्यांनी कायच विकास केला नाही हे आता सिद्ध झाल्याने रुपेश राऊळ यांना कुठेतरी जनतेच्या पुढ्यात जाताना व सांगताना लाज वाटते. त्यामुळेच नाहक केसरकारांची बदनामी करून आपला स्वार्थ साधून कशी मत पदरात पडता…
