लोकांचे प्रश्न सुटेल पाहिजेत…
आमदार निलेश राणे :तब्बल ७ वर्षांनी झाली कुडाळची आमसभा,पाच तास चाललेल्या आमसभेत १२५ निवेदने.. कुडाळ : लोंकांचे प्रश्न सुटले पाहिजेत. त्यासाठी प्रशासनाने काम केले पाहिजे. प्रशासन कामाला लागले कि लोकप्रतिनिधींचे काम सोपे होते. त्यामुळे या आमसभेत अधिकाऱ्यांनी दिलेली उत्तरे लक्षात ठेवावीत. त्याचा पाठपुरावा मी करत राहणार. असे स्पष्ट प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी केले. तब्बल…
