धरण प्रकल्प तलावाच्या पाण्यात सोडलेला पंप अज्ञाताने चोरला…
कळसुली येथील घटना: पोलिसांकडून तपास सुरू.. ⚡कणकवली ता.०३-: नजीकच्या कळसुली गावातील काजू बागेत पाणी घेण्यासाठी तेथील देणदोनवाडी धरण प्रकल्प तलावाच्या पाण्यात सोडलेला पंप अज्ञाताने पाईप कापून चोरून नेला. याप्रकरणी काजू बागेचे मॅनेजर किरण सुधाकर सावंत (रा. नरडवे, सध्या रा. कलमठ बिडयेवाडी) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १७ जून सांयकाळी…
