गेळे प्रश्न सोडवलाय,मी नारळावर हात ठेवून सांगतो…
मंत्री दिपक केसरकर:तर अनेल लोक सिंधुदुर्ग जिल्ह्यात जमीनी खरेदी करत सुटलेत.. ⚡सावंतवाडी ता.२९-: आंबोली, चौकुळ, गेळेचा जमिन प्रश्न ३० वर्ष प्रलंबित होता. महाराष्ट्र शासनाने आजपर्यंत वहीवाट नाही अशा जमीनींच कधीही वाटप केलं नाही. या जमीनीच वाटप करण्यासाठी मी प्रयत्न केलेत. मी कुठलाही प्रस्ताव अडवलेला नाही. तसं असेल तर देवळात नारळ ठेवा अन् मी अडवल्याच सांगा….
