सासोलीतील “त्या” ग्रामस्थांना उबाठा गटाचे दोन्ही बाजुचे नेते फसवण्याच करतायत प्रयत्न…
सुधीर राऊळ यांचा आरोप: लवकरच राज ठाकरे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्या ग्रामस्थांची भेट घालून देणार.. ⚡सावंतवाडी ता.२२-: उध्दव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख यांचे एका कंपनी बरोबर साटेलोटे आहे. त्यामुळे उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख यांनी आंदोलनातुन माघार घेतली आहे.त्या कंपनी उबठा गटाचे जिल्हाप्रमुख यांना घेऊन काही ग्रामस्थांना दमदाटी करतात. हे मनसे कधीही खपवून घेणार नाही. उबाठा गटाचे…
