Global Maharashtra Breaking News

‘मुलांच्या मोबाईलचे करायचे काय’ मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न…

बॅरिस्टर नाथ पै सेवांगण यांच्यावतीने आयोजीत मार्गदर्शन कार्यक्रमात सायबर तज्ञ मुक्ता चैतन्य यांचे मार्गदर्शन. सावंतवाडी ता.२९-:ऑर्कुट, वाॅटस् ॲप, फेसबुक, इन्टाग्राम, स्नॅपचॅट आणि तत्सम सोशल मिडिया हे सर्वच काहीना काही विकण्यासाठीच अस्तित्वात आले आहेत. त्यांची रचना व्यावसायिक आहे. मोबाईल सुरु केल्यापासून ते बंद करेपर्यंत विविध माध्यमातून तो पैसा वसूल करतच असतो. मानवाचा वाढता स्क्रीन टाईम आणि…

Read More

कणकवली गावच्या मानकरी आणि ग्रामस्थांनी मानले आमदार नितेश राणे यांचे आभार…

कणकवलीकणकवली – देवगड – वैभववाडी चे आमदार नितेश राणे यांनी कणकवली गावच्या श्री देव गांगो या देवस्थानसाठी सहकार्य केल्याबद्दल देवस्थानचे मानकरी आणि ग्रामस्थ यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन गावच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.यावेळी गावातील गाव पुरुष सदानंद राणे, रमेश राणे, किशोर राणे, अभय राणे, विलास राणे, सुनील देसाई, दत्ताराम साटम, गोट्या राणे, बंडू राणे,…

Read More

आशिये सरपंच महेश गुरव यांचे काम सामाजिक बांधिलकी जपणारे…

डॉ.गीता गवळी:आशिये ग्रामपंचायत आयोजित नेत्र तपासणी शिबिरातील नागरिकांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी… कणकवली : आशिये गावातील शस्त्रक्रिया झालेल्या महिला वृद्ध महिला,नागरिकांनी आम्हा डॉक्टरांचे आभार मानण्यापेक्षा सरपंच महेश गुरव यांच्या आभार मानले पाहिजेत,कारण आशिये ग्रामपंचायत सरपंच महेश गुरव यांनी सामाजिक बांधिलकी जपणारे कार्य केले आहे. खरे ऋण मानायचे असतील तर गावचे सरपंच महेश गुरव यांचे व्यक्त करा,कारण…

Read More

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत भोसले स्कूलची सानिका नाईक प्रथम ….

ओघवत्या वक्तृत्व शैलीने जिंकली उपस्थितांची मने…. ⚡सावंतवाडी ता.२९-: सावंतवाडी तालुका माध्यमिक अध्यापक संघ आयोजित आणि जि.प.चे माजी शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ शंकर पेडणेकर पुरस्कृत जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धा आज रोजी नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली येथे पार पडली. या स्पर्धेत यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलची सहावीतील विद्यार्थिनी सानिका आत्माराम नाईक हिने ‘पर्यावरण संरक्षण – माझी जबाबदारी’…

Read More

बांदा विकास सोसायटीची वार्षिक वार्षिक सर्वसाधारण बैठक संपन्न…

राजाराम मावळणकर यांना आदर्श शेतकरी पुरस्कार… बांदा/प्रतिनिधीबांदा विकास सोयायटीच्या वतीने देण्यात येणारा आदर्श शेतकरी पुरस्कार प्रगतशील बागायतदार राजाराम मावळणकर यांना प्रदान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष राजाराम उर्फ बाळु सावंत यांच्या अध्यक्षतेखाली विकास सोसायटीची ९३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (कै.) माधव हरी अळवणी सभागृहात पार पडली.या सभेला संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपाध्यक्ष संजय…

Read More

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पञकारांनी जबाबदारी ओळखून काम करा :- शेखर सामंत…

सावंतवाडी : करिअर म्हणून पत्रकारितेत यायचं असेल तर जरूर या. पण, पैसा कमवायचाय एवढंच धैय्य ठेवू नका. आपण चौथा स्तंभ आहोत या जबाबदारीनं काम करा, स्वतःमधील पत्रकार मरू देऊ नका असं विधान तरूण भारत संवादचे संपादक शेखर सामंत यांनी केले. सावंतवाडी येथील वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन पदविका अभ्यासक्रम शुभारंभ प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते….

Read More

ज्ञानदीप शिक्षण मंडळाने विश्वासाचा धागा कायम ठेवला…

अभिमन्यू लोंढे यांचे गौरवोद्गार ; जावेद शेख, निलेश पारकर, एस.व्ही भुरे, वैभव केंकरे, विनायक गांवस यांचा ज्ञानदीप शिक्षण संस्थेकडून गौरव… सावंतवाडी : ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळ सावंतवाडीच्या पुरस्कार प्राप्त सदस्यांचा सत्कार संस्थेच्यावतीने करण्यात आला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जावेद शेख, निलेश पारकर, एस.व्ही.भुरे, वैभव केंकरे, विनायक गांवस यांना ज्ञानदीपकडून मायेची शाल प्रदान करण्यात आली….

Read More

इंटरनॅशनल मॅजिक जादू फेस्टिवल मध्ये जादूगार वैभवकुमार यांना वर्ल्ड बुक ऑफ टॅलेंट रेकॉर्ड पुरस्कार…

सावंतवाडी ता.२९-: नवी दिल्ली येथे झालेल्या इंटरनॅशनल मॅजिक जादू फेस्टिवल २०२४ मध्ये ओटवणे गावचा सुपुत्र असलेला प्रसिद्ध जादूगार वैभवकुमार याने जादूच्या प्रयोगांचे सर्वोत्कृष्ट सादरीकरण केल्यामुळे त्याला वर्ल्ड बुक ऑफ टॅलेंट रेकॉर्ड या किताब देऊन सन्मानित करण्यात आले. त्यामुळे या आंतर राष्ट्रीय मॅजिक जादू महोत्सवातून सिंधुदुर्गचे नाव पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर पोहोचले. या दोन दिवशीय फेस्टिव्हलमध्ये…

Read More

आरक्षण कोणीही रद्द करु शकत नाही…

अंकुश जाधव ; राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचा निषेध… वैभववाडी प्रतिनिधीकोणाच्याही बापजाद्याने आम्हाला आरक्षण दिलेले नाही. त्यामुळे ते कोणीही रद्द करू शकत नाही. आरक्षण आमच्या हक्काचा आहे. ते कोणाच्याही बापाचं नाही. आरक्षण संपविणार या राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. राहुन राहुन हुल देणारे म्हणजे राहुल गांधी. राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा समाजातील प्रत्येक…

Read More

राष्ट्रीय लोक अदालतीत ७८० प्रकरणे निकाली…

ओरोस ता २९जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमधून शनिवारी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत ७८० प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामधून तब्बल १ कोटी ७९ लाख ६८ हजार ८७९ रुपये तडजोड शुल्क जमा झाले.न्यायालयांमधून दाखल असलेली, मात्र निकाल न झाल्याने प्रलंबित असलेली व दाखलपूर्व वाद प्रकरणे सामंजस्याने सुटावीत, यासाठी विधी सेवा प्राधिकरण विभागामार्फत दर तीन महिन्यांनी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन…

Read More
You cannot copy content of this page