‘मुलांच्या मोबाईलचे करायचे काय’ मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न…
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण यांच्यावतीने आयोजीत मार्गदर्शन कार्यक्रमात सायबर तज्ञ मुक्ता चैतन्य यांचे मार्गदर्शन. सावंतवाडी ता.२९-:ऑर्कुट, वाॅटस् ॲप, फेसबुक, इन्टाग्राम, स्नॅपचॅट आणि तत्सम सोशल मिडिया हे सर्वच काहीना काही विकण्यासाठीच अस्तित्वात आले आहेत. त्यांची रचना व्यावसायिक आहे. मोबाईल सुरु केल्यापासून ते बंद करेपर्यंत विविध माध्यमातून तो पैसा वसूल करतच असतो. मानवाचा वाढता स्क्रीन टाईम आणि…
